Posts

Showing posts from December, 2022

सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ.युमना शिवाजी सोनवणे यांनी स्वीकारला पदभार

Image
 उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची बिनविरोध निवड सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध- गोविंद सोनवणे अंबाजोगाई (प्रतिनिधी ) :- अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व निर्माण केले आहे. सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ. युमना शिवाजी सोनवणे यांनी पदभार स्वीकारला तसेच उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ. युमना शिवाजी सोनवणे व पॅनल प्रमुख गोविंद सोनवणे यांनी सांगितले.          ग्रामपंचायत निवडणूक 2022 संपन्न झाली आणि उपसरपंच यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यानुसार सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ. युमना शिवाजी सोनवणे यांनी पदभार स्वीकारला तर उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची एक मताने निवड करण्यात आली. सोमनवाडी ग्रामपंचायतही पंकजाताईंच्या ताब्यात आली आहे. सोमनवाडी ग्रामपं

विनायकराव मेटेंची चळवळ ज्योतीताईंनी हाती घेतली; त्याला ताकदीने बळ देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Image
विनायकराव मेटेंचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करणार-चंद्रशेखर बावनकुळे मेटे साहेबांचे काम निर्धाराने पुढे नेणार : डॉ. ज्योतीताई मेटे व्यसनमुक्ती फेरीचा हजारोंच्या उपस्थितीत समारोप हजारों विद्यार्थी, तरुणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ बीड, दि. ३१ (प्रतिनिधी ) : दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांनी २०१५ साली व्यसनमुक्त अभियानाची सुरुवात करुन मुख्यमंत्री असताना मला बोलविले. मात्र, त्यावेळी मला येता आले नाही. आज आलो परंतु दुर्दैवाने दिवंगत विनायकराव मेटे  आपल्यात नाहीत. मात्र, विनायकराव मेटे यांनी हाती घेतलेली चळवळ डॉ. ज्योतीताई मेटे पुढे चालवत आहेत. या चळवळीला सरकार म्हणून राज्यभर बळ दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वर्षाच्या शेवटच्या दिवशी तरुण नवर्षाच्या स्वागतासाठी व्यसन करतात. यामुळे भविष्यात या तरुणांचे कुटूंब उध्वस्त होऊन समाज व्यसनाधिन होतो. म्हणून दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे नववर्षाच्या आदल्या दिवशी दरवर्षी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती फेरी काढून भव्य संगीत रजनी घेऊन गोड दुध पाजत असत. हीच चळवळ आत डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी हाती घेत

आयेशा शेख यांचा अभिष्टचिंतन सोहळा,आश्रय सेवा केंद्राचा उद्घाटन व किन्नर कमिटी सन्मान सोहळा

Image
बीड प्रतिनिधी / बीड शहरातील सामाजिक क्षेत्रात अल्पावधीत समाजसेवे बरोबरच किन्नर कमिटीच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या सामाजिक, तसेच किन्नर कमिटीचे प्रश्न मार्गी लावून न्याय मिळवून देणाऱ्या व मराठवाड्यातील पहिला किन्नर विवाह लावून देणाऱ्या पत्रकार तथा समाजसेविका आयेशा रफिक शेख यांचा एक जानेवारी रोजी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार राहणार आहे त्यामध्ये संतोष वाळके,सुरेखा धसे, डॉ.सुरेश साबळे, शैलेश शेजवळ, मीना तुपे, आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास बीड शहरातील किन्नर कमिटीच्या महिलांना तिरंगा साडी वाटप व एका किन्नर स्वतःच्या पायावर उभा करून देण्यासाठी स्टॉल टाकून देऊन हा अनोखा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.अभिष्टचिंतन सोहळा सम्राट चौक येथील दैनिक समर्थ राजयोग व दैनिक सूर्योदय येथील कार्यालयात संपन्न होणार आहे.

परळी औष्णिक विद्युत केंद्रासमोरील उपोषणकर्त्याच्या मागण्या ताबडतोब मंजूर करा

Image
किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी परळी प्रतिनिधी -महाराष्ट्रातील परळी,नाशिक,चंद्रपूर व इतर औष्णिक विद्युत केंद्रा मध्ये संपादित केलेल्या जमिनीवर थर्मल पावर स्टेशन उभे असून विद्युत निर्मिती केंद्रे गेल्या अनेक वर्षापासून चालू आहेत.सदर प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनी ज्या शेतकरी बांधवांच्या आहेत त्या प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला त्या प्रकल्पामध्ये कायमस्वरूपी नोकरी मध्ये समाविष्ट करून घेण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे व तशा प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे शासन परिपत्रके सुद्धा आहेत.परंतु गेल्या 30 ते 40 वर्षापासून प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील सदस्यांना केवळ प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे समाविष्ट करून घेतलेले आहे.परंतु गेल्या 30-40 वर्षापासून त्या प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षणार्थी कालावधी अद्यापही संपत नाही व त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून घेतले जात नाही.त्यामुळे त्या प्रकल्पग्रस्त सेवेमध्ये असणाऱ्या प्रशिक्षणार्थींना अद्यापही शासकीय सेवेचे कोणतेही लाभ मिळत न

सशक्त भारत घडवण्याचा संकल्प करत व्यसनमुक्त जनजागृती रॅलीत सहभागी व्हा. डॉ.ज्योती विनायकराव मेटे.

Image
बीड (वार्ताहर ) :-- लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांनी उदात्त भावनेतून व्यसनमुक्तीची चळवळ आरंभली.कोणताही तरुण व्यसनाधिनतेकडे "न " जाता चांगल्या आरोग्याचा संकल्प करून नवीन वर्षाचे स्वागत करावे यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे सुरू केलेली व्यसनमुक्तीची ही चळवळ याही वर्षी चालू आहे व पुढे अविरतपणे चालू राहील. याचाच एक भाग म्हणून कै.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान व मेटे परिवार आयोजित व्यसनमुक्ती महारॅलीचे आयोजन 31 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 7.30 वाजता होत आहे. ही रॅली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे.      या रॅलीमध्ये बीड शहरातील व परिसरातील सुज्ञ नागरिक, विद्यार्थी, पालक यांनी या सहभागी होत सशक्त भारत घडवण्याचा संकल्प करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तसेच ऐतिहासिक रॅलीचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.ज्योती विनायकराव मेटे यांच्या वतीने करण्यात येत आहे.   व्यसनमुक्त बीड अभियानांतर्गत आयोजित व्यसनमुक्ती महारॅलीचा

पालखीमार्ग पंढरपुर हायवेचे उर्वरीत काम तात्काळ चालु करा व पाटोद्यातून जात असलेल्या दोन्ही मार्गावर जागोजागी ब्रेकर बसवा नसता आंदोलन करु ऑल इंडिया पँथरसेनेचा इशारा

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा शहरातून जात असलेला पैठण पंढरपूर पालखीमार्गाचे काम बंद पडले असल्यामुळे साठे चौक ते भिमनगर पर्यंतचा रस्ता अत्यत खराब झालेला आहे त्यामुळे या हायवेवर अपघाताचे प्रमाण वाढत आहे या रोडवरून वयोवृध्द, महिला विद्यार्थी यांना चालताना फार तारेवरची कसरत करावी लागत आहे या रोड लागत मागसवर्गीय मुला-मुलीचे वस्तीगृह, व शाळा आहेत सदरचा रस्ता हा गुतेदार यांनी जागोजागी खोदून ठेवलेला आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे या गंभीर बाबीची दाखल घेण्यात यावी.तसेच पाटोदा शहरातील दोन्ही हायवेवर ब्रेकर बसविण्यात यावे कारण या रोडवर वहाने फार वेगाने धावत असल्यामुळे अपघात होत आहेत करीता रोडवर ब्रेकर बसविण्यात यावे जेणे करुन वहाने सावकाश चालतील व काही अनुचित प्रकार घडणार नाही या दोन्ही मागण्या तात्काळ सोडविण्यात यावेत नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाटोदा ऑल इंडिया पँथर सेनेचा वतीने तहसील येथे निवेदन देऊन देण्यात आला आहे तहसीलदार यांना निवेदन देताना ऑल इंडिया पँथर सेनेचे पाटोदा तालुकाध्यक्ष सुरज जावळे, तालुका उपाध्यक्ष आमंत जावळे,यांच्या सह ऑल इंडिया पॅंथ

शिक्षण म्हणजे सत्य जाणून सुसंस्कृत नागरिक बनणे - कॅप्टन राजाभाऊ आठवले

Image
131 विद्यार्थ्यांना आम्रपाली व जय भीम बुद्ध विहार (पूरग्रस्त कॉलनी) वही पेन वाटप अभियान  बीड प्रतिनिधी : शिक्षण म्हणजे सत्य जाणून सुसंस्कृत नागरिक बनणे,सर्वांशी मानवतेने वागून हिंसा,चोरी,खोटे बोलणे, व्यभिचार व मादक पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहून व त्यानुसार तसेच जीवनात आचरण करणे होय असे प्रतिपादन कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी केली.  कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या 51 व्या स्मृतिदिनी आम्रपाली बुद्ध विहार व जय भीम नगर बुद्ध विहार परिसरातील विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी मिळालेल्या दानातून वही पेन वाटप अभियानातील पाचव्या फेरी प्रसंगी विनम्र अभिवादन करून एकूण 131 विद्यार्थ्यांना वाटप केले.   अध्यक्षपदी असलेले कॅप्टन राजाभाऊ आठवले प्रमुख पाहुणे बी.डी. तांगडे, बप्पाजी जावळे, छाया शिंदे काशिनाथ वाघमारे, यांच्या हस्ते महामानवांना पुष्प, पुष्पमाला अर्पण करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. जी.वानखडे यांनी केले व महामानव अभिवादन ग्रुप, सेवानिवृत्त बहुजन आधिकारी संघ, वाचाल तर वाचाल फिरते मोफत असलेल्या उपक्रमाबद्दल स

तुकाराम मुंढे जाताच पाटोदा ग्रामीण रुग्णालयानी टाकली कात डॉक्टर वेळेवर येत नसल्यामुळे रुग्णांना पाहावा लागती तासन तास वाट

Image
पाटोदा(गणेश शेवाळे )पाटोदा ग्रामीण रुग्णालय म्हणजे भाहेरुण देखणे आतुन फेकणे आसाच प्रकार सारखा सारखा पाहिला मिळत आहे. माघील काही महिने आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे झाल्यामुळे सर्व डॉक्टर मुख्यालयी राहत होते व रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळायचे मात्र आयुक्त पदावरून मुंढे जाताच पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचा कारभारात बदल झालेला दिसून यत आहे पाटोदा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर वेळेवर यत नसल्यामुळे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकाना तासन तास ताटकळत डॉक्टरांची वाट पाहत बसावे लागते डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असताना काही डॉक्टर व कर्मचारी कोणी जिल्ह्याच्या ठिकाणावरून तर कोणी इतर बाहेर गावावरुण ये जा करतात यामुळे पाटोदा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत यामुळे पाटोदा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना डॉक्टरांची तासंतास वाट पाहत बसावं लागत असल्यामुळे आरोग्य प्रशासनाने पाटोदेकराचा अंत पाहुणय या गंभीर विषयावर तात्काळ लक्ष द्यावा काही अनर्थ घडावा याआधीच उपयोजना कराव्यात नाहीतर याचे परिणाम खुप भयंकर दिसतील व याला जबाबदार आरोग्य प्रशासन राहिल या

शेतकरी पुत्र परमेश्वर नाना तळेकर केतुरा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी विराजमान

Image
केतुरा ग्रामपंचायत सरपंच पदी परमेश्वर नाना तळेकर उपसरपंच पदी वसंत सिरसाठ यांची निवड बीड प्रतिनिधी अंकुश गवळी   केतुरा गावची ग्रामपंचायत अखेर शेतकरी पुत्र परमेश्वर नाना तळेकर यांच्या ताब्यात गोरगरीब जनतेची साथ आणि नगद नारायण महाराजांच्या आर्शिवादाने केतुरा ग्रामस्थांनी नानांना 101 मतानी लिड देऊन विजयी केले , दिलेली शब्द मोडणार नाही, ऊतणार नाही मातणार नाही ,नेता म्हणुन नाही तर तुमचा सुपुत्र म्हणुन अविरत काम करण असे नाना म्हणाले ... या केतुरा ग्रामपंचायत च्या सत्ता संघर्षावर मुळे नानांचे बीड जिल्हातुन अभिनंदन होत आहे .. अगदी साधे राहणीमान आणि उच्च विचार सरणी असा नानांचा स्वभाव , धार्मिक कार्यत अग्रेसर असणारे नाना यांना केतुरा ग्रामस्थांनी ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासुन आभार ,, नाना युथ फाऊडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्व माता बंधु बघीनींचे आभार बीड तालुक्यातील मौजे केतूरा ग्रामपंचायत येथे सरपंच परमेश्वर माणिकराव तळेकर व उपसरपंच वसंत भगवान सिरसाट व सदस्य गायकवाड संगीता मच्छिंद्र व सदस्य गिरी मधूमती कचरू यांना निवडून दिल्याबद्दल सर्व केतूरा ग्रामपंचायत मतदा

परभणी (के) ग्राम पंचायतवर फडकविला नवख्यां महेश ने झेंडा.

Image
बीड प्रतिनिधी-बीड तालुक्यातील परभणी केसापुरीतील युवक नेतृत्व महेश शिंदे यांनी आपल्या गावातील जनतेचे प्रश्न सोडून छाप निर्माण करत,सर्व धर्म समभाव गाव बचाव पॅनल निवडुन आणला सरपंचपदी सौ.प्रतिक्षा महेश शिंदे,उपसरपंचपदी शिवकन्या मुकुंद कवचट,यांची निवड करण्यात आली,यावेळी उपस्थित सदस्य रोहीणी विष्णु शिंदे,  कावेरी गोरक्षनाथ शिंदे,आयशा रहीम शेख,सविता रामेश्वर शिंदे,तुलसीदास गोरख कवचट,गंधारीबाई प्रकाश तांगडे,कमल परमेश्वर कवचट,दत्तात्रय चंद्रसेन कवचट

मोरवड ग्रामपंचायत ग्रामीण जलजिवन पाणीपुरवठा, सरपंच नवनाथ लंबाटे ,विवेक अंडील यांच्या प्रयत्नातून अखेर मान्यता

Image
वडवणी प्रतिनिधी ,अंकुश गवळी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील मोरवड ग्रामपंचायत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद अंतर्गत मोरवड जलजिवन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली यामध्ये गावचे विद्यमान सरपंच नवनाथ ज्ञानोबा लंबाटे व विवेक परमेश्वर अंडील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व यांच्या प्रयत्नातून अखेर गावाला जलजीवन पाणीपुरवठा योजना मंजूर, लवकरच कामाला सुरुवात करणार असे प्रतिपादन मोरवड गावचे सरपंच नवनाथ लंबाटे, यांनी केले आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेमंत शिबीराने शेवगावकरांच्या डोळ्याचे फेडले पारणे शिबिरार्थी च्या संस्कारांने शिस्त व धाडसाचे घडविले दर्शन

Image
{ अविनाश देशमुख शेवगांव } शेवगाव, दि. 29 गुरुवार  ( प्रतिनिधी )      शेवगावात नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित  तीन दिवसीय हेमंत (हिवाळी )  शिबिराने शेवगावकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले तसेच संस्काराने काय घडू शकते हे  बालगोपाल शिबीरार्थीच्या शहरात झालेल्या  पथ संचलनाच्या शिस्तीने  व त्यानंतरच्या साहसी खेळाद्वारे अवघ्या     तीनच  दिवसात निर्माण झालेल्या धाडसाचे प्रत्यंतर घडले.       शिबिराच्या शेवटच्या दिवशी  शिबिरार्थीनी शहरातून शिस्तबद्ध शानदार पथसंचलन केले. शिबिर स्थळापासून निघालेल्या या संचलनात  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २५ बुलेट स्वार पदाधिकारी व ज्येष्ठ स्वयंसेवक अग्रभागी होते .त्यांच्या मागे शिबिरार्थी व अन्य स्वयंसेवक होते. त्यामागे दिमाखदार  घोष पथक व घोडेस्वार व उंट स्वार स्वयंसेवक आणि सजविलेला भगव्या ध्वजाचा रथ होता .असे लहान थोर मिळून अडीच हजारावर स्वयंसेवकांचे दीड किलोमीटर  लांबीचे  पथसंचलन संघाच्या गणवेशात, घोषाच्या तालात शिस्तबद्ध पुढे सरकत होते .तीन तासानंतर संचलन शिबीर स्थळी पोहोचले. शहरातून पथसंचलन  होत असताना शेवगावकरांनी य

विश्वजित मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

Image
नाथ्रा येथे सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यवंराच्या हस्ते होणार वितरण  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत. यावेळी सामाजीक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल विश्वजित मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.          नाथ्रा येथे दि. 4 जानेवारी 2023 रोजी 6 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन व भव्य पुरस्कार सोहळा पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथ्रा ता.परळी वैजनाथ आयोजित करण्यात आला आहे. या संम्मेलनाचे उद्घाटक आ.धनंजय मुंडे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा पालक मंत्री बीड, महाराष्ट्र राज्य, अध्यक्षस्थानी नम्रता चाटे उपजिल्हाधिकारी, परळी वैजनाथ, प्रमुख उपस्थिती डॉ. स्वप्नील चौधरी दंगलकार, युवा कवी साहित्यक, पुणे प्रमुख उपस्थितीत दगडु लोमटे सदस्य, म.सा.प. मराठवाडा, अमर हबीब जेष्ठ साहित्यीक, अ

लोकनेते आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या संकल्पनेतून अनेक वर्षांपासून सुरू आसलेल्या व्यसन मुक्ती जनजागृती महारॅलीस व कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे :- पांडुरंग आवारे पाटील

Image
बीड (प्रतिनिधी ):- दि.31 डिसेंबर 2022 रोजी कै.आण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान, बीड आयोजित व्यसन मुक्ती अभियान अंतर्गत प्रतिवर्षा प्रमाणेच या वर्षी ही व्यसन मुक्ती जनजागृतीसाठी महारॅली दि.31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8.00 वा श्रीमंतयोगी छञपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बीड. ते छञपती शिवाजी महाराज यांना आभिवादन करून   सामाजिक न्याय भवन (डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन)बीड. या ठिकाणा पर्यन्त काढण्यात येणार असून व या महारॅलीचा समारोप कार्यक्रम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन बीड येथे होणार आहे.या रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंञी ना.आ.मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब व ग्रामविकास मंञी ना.गिरीषजी महाजन साहेब, राज्याचे सहकार व बीड चे पालकमंञी ना.अतुलजी सावे साहेब, आणि विभागीय आयुक्त सहनिबंधक सहकारी संस्था लातूर, डाॅ.ज्योतीताई विनायकराव मेटे व अन्य विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर सहभागी होणार आहेत. लोकनेते आ.विनायकराव मेटे साहेब यांनी लावलेली ज्योत कै.आण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान, बीड आयोजित व्यसन मुक्ती अभियान अंतर्गत व्यसन मुक्ती जन जाग्रती रॅली

शिक्षण हा सर्वच प्रश्नांवरचा उपाय - दीपक कदम

Image
बीड(प्रतिनिधी ):- शिक्षण हा सर्वच प्रश्नांवरचा उपाय आहे असे प्रतिपादन आंबेडकरवादी मिशन प्रमुख दीपक कदम यांनी केले ते आंबेडकरवादी मिशन द्वारा आयोजित राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियान अंतर्गत संविधान निष्ट प्रशासक निर्मितीची राष्ट्रीय चळवळ या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. 26 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,बीड येथे सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.प्रदीप रोडे, स्वागताध्यक्ष प्राचार्य प्रदीप गाडे,प्रमुख अतिथी म्हणून बीड तहसीलदार सुहास हजारे, उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, बाबासाहेब उजगरे, प्रवीण गायकवाड, संदीप उपरे,भानुदास जाधव,अंकुश निर्मळ,राजेश तांगडे,अँड.चंद्रवर्धन जाधव यांची उपस्थिती होती.  पुढे बोलताना दीपक कदम म्हणाले की ,व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. जगा मधला अंधकार आणि अज्ञान नष्ट करण्यासाठी माणसाला शिक्षण घेणं, शिक्षित करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.भारताला जर विश्वगुरू व्हायचं असेल तर भारतामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे. 27% शिक्षित समाजाच्या पाठबळावर आप

बारामती मध्ये मोहसिन पठाण सोशल फाउंडेशन वतीने मोफत साडी वाटप कार्यक्रम

Image
बारामती प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेश सेक्रेटरी मोहसिन पठाण यांच्या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती मधील सूर्यनगरी परिसरातील गरजू महिलांना मोफत साडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात परिसरातील सफाई कामगार महिला त्याचबरोबर इतर गरजू गरजू महिलांना देखील मोफत साडी वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री संभाजी नाना होळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती शहराध्यक्ष जय दादा पाटील. इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसराती सार्वत्रिकल महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला मोहसीन पठाण यांनी केलेल्या या उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत आहे.

कारंजा मशीद जवळील खांबावर दिवा नसल्याने वर्षभरापासून परिसर अंधारात - एस.एम.युसूफ़

Image
  बीड (प्रतिनिधी) - शहरातील ऐतिहासिक कारंजाटावर जवळील कारंजा मशीद च्या बाजूस असलेल्या खांबावर जवळपास वर्षभरापासून दिवा नसल्याने या परिसरात अंधार आहे.  हा अंधार दूर करण्याकरिता येथील खांबावर दिवा लावणार कोण ? महावितरण कंपनी की बीड नगर परिषद असा प्रश्न मुक्तपञकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातून उपस्थित केला आहे.             याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पञकात नमूद केले आहे की, बीड शहरातील प्रमुख भाग असलेल्या ऐतिहासिक कारंजा टावर परिसरातील कारंजा मशीद च्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबावरील दिवा जवळपास एक वर्षापासून लावण्यात आला नाही. सदरील खांबावरून महावितरण ची मुख्य विद्युत वाहिनी गेलेली आहे तसेच दिवा लावण्यासाठी खांबावर पाईपही लावण्यात आलेला आहे. ज्यावर साधारण वर्षभरापूर्वी पर्यंत दिवा होता. जो चालू ही होता मात्र येथील दिवा कुठे गेला ? कसा गायब झाला ? हे एक कोडेच आहे. परंतु जेव्हापासून दिवा गायब झाला तेव्हापासून आतापर्यंत तिथे दुसरा दिवा लावण्याचे कष्ट ना महावितरण कंपनीने घेतले, ना बीड नगर परिषदेने. यामुळे गेल्या वर्षभरापासून कारंजा मशीद च्या एका बाजूच्या रस्त्या

प्रा.जावेद शेख यांना पीएचडी प्रधान झाल्याबद्दल सत्कार

Image
बीड प्रतिनिधी / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून नेकनुरचे प्रा.जावेद रहेमान शेख यांना हिंदी विषयात पी.एच.डी पदवी मिळाल्याबद्दल शहरातील संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेखा जाधव व सहकारी सारिका गायकवाड सत्कार करताना दिसत आहेत.

साम टीव्ही मधील वृत्तनिवेदिका सेजल पुरवार यांनी आपल्या आजी विषयी लिहिलेले आठवणीतील ... क्षणचित्रे

Image
साम टीव्ही मधील वृत्तनिवेदिका सेजल पुरवार यांनी आपल्या आजी विषयी लिहिलेले आठवणीतील ... क्षणचित्रे              सेजल पुरुवार .नाशीक / मुंबई :- आणि. माझी आजी आम्हाला सोडून गेली... मान्य आहे 95 वर्षांची होती ती, पण आई होती आमची सर्वांचीच... सर्वांची *माँ* आजीच्या जाण्याने पपांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं...नातवंडांच्या आयुष्यातलं एक सुंदर पान हरवलं... आजीचा एक छोटासा निरागस पणतू आजी म्हणजे त्याच्यासाठीचा संस्कारांचा साठा होता... घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जिव्हाळ्याची, जवळची व्यक्ती म्हणजे आमची माँ होती... पण आज ती नाहीय... तीला जाऊन आज 13 दिवस उलटले पण एकही दिवस असा नाही जेव्हा तिची आठवण आली नसेल... आज वाटतयं आजी नावाचं सुख असावच प्रत्येकाच्या आयुष्यात खूप काही असत ओ शिकण्यासारखं...नेहमी फुललेली आनंदी आजी शेवटच्या क्षणी सुरकुतलेली पहिली, अनुभवली आजपर्यंत कधी तिला असं पाहिलं नाही म्हणून दुःख ही फार झालं... आजपर्यंत तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपता येत होतं पण आता ते शक्यच नाही आणि कधी तो अनुभव पुन्हा अनुभवता सुद्धा येणार नाही याचं दुःख... आणि आज नंतरच्या आमच्या पिढीला

किशोर (आप्पा) पिंगळे यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 जाहीर

Image
बीड प्रतिनिधी राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार सोहळा 2023 बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.3 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता भव्य दिव्य असा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार होणार आहे. या वर्षीचा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 किशोर (आप्पा) पिंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे.करिता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.किशोर (आप्पा) पिंगळे यांनी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विविध पद्धतीने रक्त दान शिबीर, झाडे लागवड, अरोग्या शिबीर, विवीध घटकातील लोकांचे त्यांनी प्रश्न सोडिविले आहेत.तसेच त्यांनी ट्राविलिंग ड्रायव्हर यांचे सुध्दा अनेक प्रश्न सोडिण्यासाठी तत्पर असतात. शहरात अनेक ठिकाणी पि. एम. स्व. निधी योजना माहिती आधारे अनेक लोकांना मदत केली आहे. सामाजिक कार्य अनेक8 प्रकरे त्यांनी केले आहे. या केलेल्या त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक भगवत वैद्य यांनी राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 चा देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री प्रा.सुरेश (अण्णा) नवले पाटील

जिल्हापरिषद शाळा मुले शेवगांव च्या कथित संरक्षक भिंतपाडुन कोट्यवधींचे शॉपिंग कॉम्प्लेक्स बेकायदेशीर उभारन्याच्या कामाला शासनाच्या विविध कार्यलयात घेतली हरकत

जिल्हापरिषद शाळा मुले शेवगांव च्या कथित संरक्षक भिंतपाडुन कोट्यवधींचे शॉपिंग कॉम्प्लेक्स बेकायदेशीर उभारन्याच्या कामाला शासनाच्या विविध कार्यलयात घेतली हरकत { अविनाश देशमुख शेवगांव }   गेल्या काही दिवसांपासुन चर्चेत असलेल्या आणि वादग्रस्त प्रस्तावित बांधकामास जिल्हापरिषद शाळा मुले च्या शालेय व्यवस्थापन समितीने शासनाच्या विविध कार्यालयात हरकती घेऊन तूर्तास अवैध पाडकामास मंनाई करावी अशी विनंती तहसीलदार शेवगांव नगरपरिषद शेवगांव पंचायत समिती शेवगांव आणि जिल्हापरिषद अहमदनगर आणि शेवगांव पोलीस यांच्याकडे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या मार्फत करण्यात आले आहे*यां जी. प. प्राथमिक शाळेला सुमारे 100 वर्षांचा इतिहास आहे कागत पत्र सुमारे एक एकर जागेचे पण जवळ जवळ दहा गुंठे जागेत अनेक व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून ताबा केला आहे अनेक जुन्या पिढीतील नागरिकांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे शाळेच्या पुर्व डीशेंला पाच फुट रुंद व मुख्य बाजारपेठ ते मागे मोची गल्ली अशी सार्वजनिक वापरासाठी बोळ होती कालांतराने कापड व्यापारी बालचंद गांधी आणि त्यांच्या कुटुंबाने त्या रस्त्याला गेट लाऊन घेतले आणि

व्यसनमुक्ती जनजागृती फेरी व स्वर सुमनांजली कार्यक्रमाने होणार नववर्षाचे स्वागत

Image
व्यसनमुक्ती जनजागृती फेरी व स्वर सुमनांजली कार्यक्रमाने होणार नववर्षाचे स्वागत बीड शहरातून निघणार व्यसनमुक्तीची फेरी बीड (प्रतिनिधी ) मद्यपान संसाराची धुळधाण, व्यसनाची गोडी अन् संसाराची राखरांगोळी, घ्याल तंबाखुची साथ, आयुष्य होईल बरबाद, अशा विविध घोषणा शनिवारी दि. ३१ डिसेंबर रोजी शहरात निघणाऱ्या व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीमध्ये ऐकायला मिळणार आहेत. त्याचबरोबर रात्री रसिक प्रेक्षकांना व्यसनमुक्ती अभियाना अंतर्गत सांस्कृतिक स्वर सुमनांजली कार्यक्रमाचा लाभ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे घेता येणार आहे. अशी माहिती कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने देण्यात आली आहे.           घरातील एका व्यसनी व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला त्याचे दुःख सहन करावे लागते. लोकांकडून होणाऱ्या कुचेष्टेला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत आपल्या कुटुंबातील कोणीही व्यसनाच्या आधीन जाऊ नये या उदात्त हेतूने शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आ. विनायकराव मेटे साहेब यांनी व्यसनमुक्ती साठी लढा उभा करून मोहीम राबवण्याचा चंग बांधला होता. व्यसनाधीनतेमुळे समाजाचे होणारे नुकसान आणि हानी टाळण्यासाठी त

आष्टीतील मनसे कार्यकर्त्यांकडूननागपूरमध्ये जागरण गोंधळ आंदोलन

Image
आष्टीतील मनसे कार्यकर्त्यांकडून नागपूरमध्ये जागरण गोंधळ आंदोलन शेतकरी शिधापत्रिकाधारकांचे धान्य पुन्हा सुरू करण्याची मागणी आष्टी - शेतकरी शिधापत्रिकाधारकांचे रेशनवरील धान्य पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी आष्टीतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथे जागरण गोंधळ आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले. मनसे शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान जागरण आंदोलन करून शेतकरी शिधापत्रिकेवरील धान्य पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनासाठी दि. 25 रोजी दुपारी कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले. आंदोलनात मनसे शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्यासह मनसे शेतकरी सेनेचे शिरूर तालुकाध्यक्ष सोपान मोरे, आष्टी तालुकाध्यक्ष बाबासाहेब दिंडे, सुनील पाचपुते, जयदीप मिसाळ, लहू भवर, सतीश शिंदे, भरत चव्हाण, अशोक शिंदे आदी या सहभागी झाले होते.  रेशन दुकानावर पूर्वी शेतकरी शिधापत्रिकेवर मिळणार धान्य पाच महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. शेतकरी शिधापत्रिकेवर पूर्वी आठ-दहा रुपये किलोने लाभार्थींना धान्य मिळत होते. सन 2015मध्ये फ

14-15 जानेवारी 23 रोजी सेवाग्राम (वर्धा) येथे किसानपुत्र आंदोलनाचे चिंतन शिबीर,भूमिका आणि कार्यक्रम ठरणार

Image
14-15 जानेवारी 23 रोजी सेवाग्राम (वर्धा) येथे किसानपुत्र आंदोलनाचे चिंतन शिबीर होणार आहे. या शिबिरात महाराष्ट्राच्या वेगवेळ्या जिल्ह्यातून आलेले 60 प्रमुख किसानपुत्र भाग घेतील. शेतकरीविरोधी सीलिंग, आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण हे नरभक्षी कायदे रद्द व्हावे या साठी गेली सात वर्षे किसानपुत्र आंदोलन कार्य करीत आहे. किसानपुत्र आंदोलन ही संघटना नसून हे एक आंदोलन आहे.  सेवाग्रामच्या शिबिरात मोदी सरकार शेतकऱयांचे कैवारी की मारेकरी?, निवडणूक सुधारणा, शेतकरी आणि कर व किसानपुत्र आंदोलनाची आगामी दिशा या चार विषयांवर डॉ राजीव बसर्गेकर (नवी मुंबई), अमर हबीब (आंबाजोगाई), अमीत सिंग (पुणे) व ऍड. भूषण पाटील (औरंगाबाद) हे विषय प्रवेश करून देतील. त्या नंतर प्रत्येक विषयावर चर्चा होईल.  या शिवाय अमर हबीब यांच्या संयोजनात एका खुल्या सत्रात आगामी कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल. या शिबिरात 'किसानपुत्रांच्या कविता' या नावाने कवी संमेलन होणार असून त्यात संदीप धावडे (वर्धा), नितीन राठोड (पुणे), सुभाष कच्छवे (परभणी), विश्वास सूर्यवंशी (पुणे) व शैलजा आंबेकर (परभणी) भाग घेतील. 19 मार्च उपवास व पद

नागपूर हिवाळी अधिवेशणावर रोजंदारी मजदुर सेनेचा आक्रोश मोर्चा संपन्न- भाई गौतम आगळे

Image
         रोजंदारी मजदुर सेनेच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशणावर महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगारांना कायम करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी प्रचंड आक्रोश मोर्चा दिनांक: २७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता काढण्यात आला. अशी माहिती कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली.       वीज क्षेत्रातील तसेच नगर विकास विभागांतर्गत सफाई कामगार, पाणी पुरवठा, अग्निशामक विभागातील सर्व कंत्राटी कामगारांना कायम / नियमित करा, नियमीत करेपर्यंत समानकाम - समानवेतन देण्यात यावे, २४ फेब्रुवारी २०१५ रोजी उद्योग, उर्जा व कामगार विभाग यांनी किमान वेतन अधिसूचना निर्गमित केली. त्याची आजतागायत अंमलबजावणी करण्यात आली नाही ती तात्काळ करण्यात यावी, अस्तित्वात असलेल्या ‌कामगार कायद्याचा सोयी-सुविधा तात्काळ लागू करा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा यु.एन.ए. नंबर सर्व कंत्राटी कामगारांना तात्काळ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी रोजंदारी मजदुर सेनेच्या वतीने विधान भवनावर प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पोलिस प्रशासनाने एल.आय.सी. मार्गावर सदरील मोर्चा अ

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातून कर्ज घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी अर्ज करावेत - राहुल नागरगोजे

Image
पाटोदा (गणेश शेवाळे) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ या योजने अंतर्गत विविध व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज शासनाकडून देण्यात येते असून सुशिक्षित बेरोजगार युवकांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत या योजने अंतर्गत विविध ३७ प्रकारच्या व्यवसायासाठी २५०००/- ते १,००,००० पर्यंत कर्ज देण्यात येते.या योजनेचे मूळ उद्देश विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्‍यक्‍तींना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्षम करणे आहे. या कर्ज योजनेसाठी अर्ज करायचे असल्यास  १. अर्जदार विमुक्त जाती/ भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्गातील असावा.२. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.३. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे असावे.४. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. १.०० लाखापेक्षा जास्त नसावे.५. एका वेळी कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल. ६. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी

रोहिणी माने,रंजना सानप, शिवाजी झेंडेकर,अयुब पठाण यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 जाहीर

Image
बीड प्रतिनिधी राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार सोहळा 2023 बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.3 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता भव्य दिव्य असा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार होणार आहे. या वर्षीचा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 रोहिणी माने,रंजना सानप,शिवाजी झेंडेकर , आयुब पठाण यांना जाहीर करण्यात आला आहे.करिता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सौ.रोहिणी गणेश माने यांनी रयत सामाजिक प्रतिष्ठान माध्यमातून अनेक गोरगरीब गरजूंना कॉरोना काळात खिचडी, सेनितायाजर, मास्क मोफत वाटप केले आहे. आरोग्य शिबीर, झाडे लागवड, असे सामाजिक कार्य केलेले आहे. सौ. रंजना श्रीमंत सानप ह्या प्राथमिक शिक्षक असून त्यांनी अकांत कादंबरी, निशब्द काव्यसंग्रह,रानफुले बालकथा संग्रह , लिहिलेले आहे. आणि आता पळवाटा ग्रामीण कथा संग्रह , विवीध वृत्त मानपत्र,मासिके, दिवापावली अंकात त्यांचे लेखन कार्य चालु असते. विवीध शाळेत , महीला मेळाव्यात मार्गदर्शन करतात. आज पर्यंत त्यांना 22 पुरस्कार मिळालेत.शिवाजी झेंडेकर सर हे गेवराई येथील रहिवाशी असून ते प्राथमि

"पत्रकार वही जिसकी कलम जरूरत पड़ने पर स्याही के बदले आग उगले"

Image
"पत्रकार वही जिसकी कलम जरूरत पड़ने पर स्याही के बदले आग उगले" बीड गेवराई प्रतिनिधी गणेश  ढाकणे आज के युग में सोशल मीडिया को धन्यवाद करना चाहिए क्योंकि सोशल मीडिया एक ऐसा प्लेटफार्म है जिसके माध्यम से हर कोई अपनी बातों को कुछ मिनटों में चंद घंटों में देश विदेश में पहुंचा सकता है। जिसका फायदा उन पत्रकारों को भी मिल रहा है जो सिर्फ और सिर्फ सच पर भरोसा रखते हैं और अपने देश के लिए समाज के लिए सच्ची पत्रकारिता करके एक सकारात्मक संदेश देश को देना चाहते हैं। तो वहीं कुछ लोग इसका गलत उपयोग करके चंद पैसों के लिए पत्रकारों को बदनाम करने के लिए चाटुकारिता पर भी उतारु हैं। जो 200- 500 के चक्कर में यूट्यूब के माध्यम से फेसबुक के माध्यम से व्हाट्सएप के माध्यम से उनके नकारात्मक खबरों को कवर करते हैं और पब्लिक कर देते हैं जिससे देश को समाज को एक नकारात्मक संदेश तो मिलता ही है साथ ही मीडिया जगत तथा निष्पक्ष लिखने वाले निर्भीक पत्रकारों को परेशानी भी होती है। जो कहीं ना कहीं से देश के लिए समाज के लिए तथा मीडिया जगत के लिए सही दिशा नहीं है। हमने अभी जो शीर्षक दिया है की पत्रकार वही

उजनी येथील मयत फरीद शेख यांच्या कुटुंबीयांना ॲड. माधव जाधव यांनी दिला आधार

Image
उजनी येथील मयत फरीद शेख यांच्या कुटुंबीयांना ॲड. माधव जाधव यांनी दिला आधार तिने लहान मुलींच्या नावाने एफडी करून शिक्षणाची घेतली जबाबदारी परळी विधानसभा मतदारसंघातील उजनी ता.अंबाजोगाई येथील शेख फरीद शेख मन्ना वय वर्ष 32 यांचे नुकतेच दि.२०/१२/२०२२ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले .मयत फरीद शेख यांच्या निधनामुळे त्यांची पत्नी आणि लहान तीन मुली उघड्यावर पडले. फरीद ( शोकत ) मन्ना शेख यांच्या पश्चात पत्नी अन्वर फरीद शेख ,तीन मुली 1) परवीन फरीद शेख 2) सुमय्या फरीद शेख 3) आफरिन फरीद शेख ,मोठी मुलगी एयत्ता 5 वी दुसरी मुलगी इयत्ता 4 थी सर्वात लहान मुलगी केवळ 40 दिवसाची आहे . कुटुंबाचा मुख्य आधार हा काळाने हिरावून घेतला.मयत फरीद शेख हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदय निर्वाह कसा बसा भागवत होते.त्यांच्या कुटुंबाला इतर उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नाही.कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे त्यांची पत्नी व लहान तीनही मुली उघड्या पडल्या.ही बातमी मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष तसा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड. माधव जाधव यांना समजल्यानंतर *ॲड.माधव जाधव यांनी उजनी येथे ज

लाखोचे बील काढणार्या नगरपंचायत प्रशासनाला महापुरुषांची प्रतिमा घ्यायला मात्र पैसे नाहीत का?

Image
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा नगरपंचायत कार्यालया मध्ये आज दिनांक 27 डिसेंबर रोजी भारताचे पहिले कृषीमंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भारताचे पहिले कृषीमंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची प्रतिमा नगरपंचायत मध्ये नसल्यामुळे लाकडी तुकड्यावर झेरॉक्स कागद चिटकून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.जी नगरपंचायत लाखो रुपय कुठेही खर्च करते त्या नगरपंचायतला भारत देशासाठी त्याग करणाऱ्या महापुरुषाच्या प्रतिमा घ्यायला पैसे नाहीत का असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे

नांदगाव तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांचे विरोधात मंडळ अधिकारी आक्रमक , सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा, आकृतीबंधविषयी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी

Image
महसूल प्रशासनातील मध्यम तालुका म्हणून नांदगाव तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तयार करण्यास तहसीलदारांनी विरोध केल्यानंतर मंडळ अधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिल्याने आता कर्मचाऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.            नांदगाव तालुक्यातील मंडळ अधिकारी, अव्वल कारकून महसूल सहाय्यक व तलाठी यांनी यासंदर्भात शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे हे नेहमी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची तोंडी दमदाटी देतात. अशावेळी वरिष्ठ कार्यालयाने काही माहिती मागितल्यास कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. तहसीलदार सिद्धार्थ मोरे हे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची बैठक घेत नाहीत.       तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे हे आल्यापासून त्यांनी प्रशासनात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू केला आहे. त्याचप्रमाणे तालुक्याचे कामकाज सुरळी सुरू होते. परंतु तहसीलदार मोरे यांच्याकडे नांदगाव तहसील कार्यालयाचा कार्यभार आल्यानंतर त्य

ग्रामीणमधील ९३ किमी पाणंद रस्ते कामाला आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून मंजुरी

Image
        लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ४९ गावातील ५३ शेत/ पाणंद रस्त्याच्या ९३ किलोमीटर कामाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत २३ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार मंजुरी दिली आहे.          अनेक गावच्या शेत रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने तर काही ठिकाणी शेत रस्तेच नसल्याने त्याचा शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील अनेक गावच्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन भाजपाचे नेते तथा जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी अनेक गावच्या आणि वाडी तांड्यातील विविध शेत रस्त्यांच्या कामांना मान्यता मिळावी यासाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शासनाने लातूर ग्रामीण मतदार संघातील ४९ गावातील शेत रस्त्यांना मंजुरी दिली आहे. त्‍यात लातूर तालुक्‍यातील २५ गावात ४४ किलोमीटर, रेणापूर तालुक्‍यातील १५ गावात ३१ किलोमीटर आणि भादा सर्कल मधील ८ गावात १८ किलोमीटर याप्रमाणे जवळपास ९२.५० किलोमीटर शेतरस्‍त

राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी सविताताई घुले यांची निवड

Image
(प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी कांग्रेस हडपसर विधानसभा सरचिटणीस सविताताई मंगेश घुले यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली        राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर नांदेड,संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,मिनाक्षी ताई अहिरे वैशाली ताई परदेशी,मिनल लिंबोळे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे, बीड जिल्हाध्यक्ष,रोहीणी बांगर दिपाली ताई कवडे, प्रेमलता मिटकरी, सुनिता भोले,   तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.

देवठाण येथे नुकत्याच सैन्य भरती झालेल्या जवानांचा सत्कार समारंभ संपन्न

Image
येवला- तालुक्यातील पूर्व भागातील 20 तरुण जवानांची नुकतीच सैन्यात भरती झाली.त्यांची रवानगी हेडक्वार्टरला करण्यात आलीअसून याप्रसंगी त्यांचा सत्कार समारंभ देवठाण येथील नारायणगिरी महाराज आश्रम येथे ठेवण्यात आला होता.  या वेळी संकेत जानराव व सर्व जवानांचा सत्कार भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब डमाळे पाटील, कॅप्टन कोठारी,आसाराम महाराज,जाधव महाराज, प्रा. दत्तात्रय वैद्य, बबनराव साळवे, विजय खैरनार, श्याम बावचे, शेळके साहेब, विजय जानराव, अरुण देवरे, नाना शेळके, वरे साहेब व अन्य मानवांचे हस्ते करण्यात आला. आभार प्रदर्शन सरपंच नामदेवराव जानराव यांनी केले.  प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब डमाळे, कॅप्टन कोठारी सर यांनी देव-देश- आणि धर्माचे रक्षण जवानांच्या हाती असून हिंदुस्तानी जवान शूर पराक्रमी आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे व त्यांच्या कार्ययाळे मुळे सैन्यांमध्ये आता नवनवीन तंत्रज्ञानाचे शस्त्र आहेत.शत्रू देश हिंदुस्तान ला घाबरतात. व जवानही सच्चा दिलाने देशाचे रक्षण करतात. या जवानांना सर्वांचे वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.व अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बुलढाणा.ढासाळवाडी येथे प्रेरणा उद्योग शाखेचे महिला सम्मान प्रत देऊन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रेरणा महिला गृह उद्योग व ऑफिसचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा संपन्न.

Image
बुलढाणा: दि. २४ डिसेंबर २०२२ रोजी ढासाळवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संयुक्त विद्यमानाने प्रेरणा महिला गृह उद्योग शाखेचे व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या आँफीस चे उद्घाटन तथागत ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई व तथागत ग्रुपच्या मार्गदर्शक प्रा.सौ.अनुजाताई यांच्या हस्ते पार पडले व महिला सशक्तीकरण व हेतु महिला हेल्पलाईन नंबरचा उदघाटन करण्यात आले.. यावेळी मा.कुणाल माने,राधेश्याम खरात,मा.सुमेध सुरडकर,रामेश्वर इरशिद,अमोल वानखेडे, सम्राट सुरडकर,निरुत्ती तरमळे,नागसेन वेलदोडे,सम्राट वेलदोडे, अकुंश इरशिद,शाखा अध्यक्ष तारा खिल्लारे,शितल इरशिद, कोश्ल्या सुरडकर, अल्काबाई इरशिद, सुमन सुरडकर, विमलबाई वेलदोडे, शारदा सुरडकर, कमलबाई आराख,प्रतिभा तरळमळे,संगिता तरमरळे,उषा इरशिद,शोभा आव्हाड,नगमा पठाण,इरफानाबी शे,नूरानीबी पठाण,परवीन शेख सलमा पठाण,रेश्मा शेख,सूमय्या सैय्यद,बूबू शेख,अफसाना शेख तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते महिला आघाडी आदी उपस्थित होते.

बागलाण अकॅडमी सटाणा येथे नोबल पब्लिकेशनचे संचालक के के भुतेकर यांची सदिच्छा भेट

Image
     सटाणा येथिल पोलिस सैनिक भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र बागलाण अकॅडमीत नोबल पब्लिकेशनचे संचालक के के भुतेकर सर यांनी नुकतीच भेट दिली.  भुतेकर सर हे पोलिस भरतीचे मास्टर मार्गदर्शक आहेत, त्यांच्या पुस्तकांचे महाराष्ट्रभर वितरण होत असते. या पुस्तकांमध्ये गेल्या तीन वर्षाच्या भरतीच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत.    काळानुसार बदलत असणारे सदोष चुकीचे संदिग्ध प्रश्न सुयोग्य बदलासह सुधारित करून सामाविष्ट केलेले आहेत.हे त्यांचे पॅटर्न गणित, बुद्धीमत्ता जनरल नॉलेज यांच्या स्पष्टीकरणासह दिलेले आहे.पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तके फार फायद्याचे ठरलेले आहेत.  यावेळी भुतेकर सर व त्याच्या सोबत उदय वाळकुळे व टीमने नोबल पब्लिकेशनच्या पुस्तकांचा संच बागलाण अकॅडमीचे संचालक आनंदा महाले यांना भेट दिला. यावेळी अकॅडमीचे शारिरीक प्रशिक्षक रमेश कुमार व विद्यार्थी उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशन नागपूर विधान भवनावर रोजंदारी मजूर सेनेचा आक्रोश मोर्चा - भाई गौतम आगळे

Image
परळी (प्रतिनिधी ) रोजंदारी मजदुर सेनेचेच्या वतीने मंगळवार दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता इंदूर मैदान,पासून सुरू होऊन एल.आय. सी. मार्ग नागपूर विधान भवनावर कंत्राटी सफाई कामगारा सहित इतर कामगारांना नियमित करावे. या प्रमुख मागणीसह इतर न्याय मागण्याकरिता आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची, माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी दिली आहे. सफाई कामगार हा आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याने स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर ठेवतात. यांना किमान वेतन व अस्तित्वातील कामगार कायद्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात,कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा नंबर मिळावा, लाड पागे समिती यांना लागू करावी. बीड जिल्ह्या सहित सर्व राज्यातील कंत्राटी कामगारांना नियमित करेपर्यंत समान काम समान वेतन देण्यात यावे. नवीन मालक-धार्जींनी असलेले कामगार कायदे रद्द करावे. इत्यादी वरील मागण्या रोजंदारी मजूर सेना केंद्रीय अध्यक्ष चैनदास भालादरे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगारांचा आक्रोश मोर्चा निघणार असून या मोर्चात जास्तीत जास्त कंत्राटी कामगारा

डॉ.संतोष मुंडेंच्या नेतृत्वाखाली 5 ते 6 हजारपेक्षा जास्त लोकांचे विराट आंदोलन

Image
दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना न्याय देण्यासाठी गांधीगिरी करूच वेळ आली तर करू भगतसिंगगिरी : डॉ. संतोष मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अशा घटकांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर सोमवार, २६ डिसेंबर रोजी दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या नेतृवाखाली आणि माजी मंत्री आ. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली पाच ते सहा हजारपेक्षा अधिक नागरिकांनी विराट आंदोलन केले.          याप्रसंगी बोलताना दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना न्याय देण्यासाठी गांधीगिरी करूच वेळ आली तर भगतसिंगगिरी करू असे प्रतिपादन यावेळी बोलताना डॉ. संतोष मुंडे यांनी केले. आंदोलनातील विविध मागण्या पुढीलप्रमाणेवरील; १. वरील सर्वांना अंत्यादोयामध्ये (2 रू. प्रति किलो गहू व 3 रुपये प्रति किलो तांदूळ) समावेश करून घ्यावा. २. तहसीलद्वारे या घटकांना देण्यात येणाऱ्या पगारी