Posts

Showing posts from February, 2024

चंपावती महोत्सवात संगीत विशारद, गायक शेख मज़हरोद्दीन सन्मानित

Image
बीड (प्रतिनिधी ) - शहरात घेण्यात आलेल्या चंपावती महोत्सवात ज्येष्ठ संगीत विशारद तथा गायक शेख मज़हरोद्दीन यांना शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बीड शहरात हा जिल्हा स्तरिय चंपावती महोत्सव दिनांक १५ ते २२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत भव्य-दिव्य असा घेण्यात आला. सदर महोत्सवात समूहगीत, गायन, वैयक्तिक गीतगायन, नृत्य, चित्रकला अशा विविध कला प्रकारांचा समावेश होता. या सर्व कला प्रकारामध्ये एकूण ८४४४ स्पर्धाकांनी सहभाग नोंदवला होता. जिल्ह्यातील शाळांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. इंग्रजी आणि मराठी शाळांचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात आला. सदर स्पर्धेची तीन गटात विभागणी करण्यात आली होती. पहिला गट पहिली ते तिसरी, दुसरा गट चौथी ते सहावी आणि तिसरा गट सातवी ते दहावी पर्यंत होता. सदर स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी ज्येष्ठ संगीत विशारद तथा गायक शेख मज़हरोद्दीन यांच्यावर होती. ती त्यांनी संपूर्ण आठवडाभर अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडल्याने कार्यक्रमाच्या समापनावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळक यांनी त्यांना स्मृतीचिन्ह व

एमएच-नर्सिंग-सीईटी-२०२४ नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ

Image
बीड (प्रतिनिधी ) - एमएच-नर्सिंग-सीईटी-२०२४ नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक विद्यार्थी दिनांक १५ मार्च २०२४ पर्यंत आपल्या नावाची नोंद करू शकतात. अशी माहिती आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई कडून काढण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आल्याची माहिती मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, एमएच-नर्सिंग-सीईटी-२०२४ च्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय काल दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आला. यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नोंदणी प्रक्रिया ही दिनांक ०९ ते २९ फेब्रुवारी २०२४ अशी चालणार होती मात्र आता ०१ ते १५ मार्च २०२४ अशी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणून आता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रथम वर्ष बी.एस्सी. नर्सिंग, सहाय्यक परिचर्या प्रसाविका (ए.एन.एम.) व सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण (जी.एन.एम.) या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थी येत्या १५ मार्च

मुहम्मद ख़लीलोद्दीन(ख़मर)मोमीन यांचे अल्पशा आजाराने निधन

Image
बीड (प्रतिनिधी ): मूळचे बीड शहरातील जव्हेरी गल्ली भागातील रहिवासी मुहम्मद ख़लीलोद्दीन उर्फ़ ख़मर मुहम्मद शहाबुद्दीन मोमीन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ६७ वर्षाचे होते. मरहूम मुहम्मद शहाबुद्दीन बीडवाले मौलवीसाब यांचे ज्येष्ठ पुत्र मुहम्मद ख़लीलोद्दीन हे अनेक वर्षांपूर्वी व्यवसायाकरिता लातूर जिल्ह्यात स्थाईक झाले होते. तिथे त्यांनी आपली मेहनत व चिकाटीच्या बळावर वेगवेगळे व्यवसाय केले. त्यात त्यांना चांगले यश मिळत गेले. आता ते लातूर शहरातील एक ख्यातनाम बॅग विक्रेते म्हणून ओळखले जातात. बॅगच्या व्यवसायात त्यांचे किरकोळ आणि ठोक अशा दोन्ही प्रकारचे उद्योग यशस्वीरित्या सुरू आहेत. बीड शहरातून लातूरला गेल्यानंतर त्यांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले. अशा या कर्तबगार व्यावसायिकाचे वयाच्या ६७ व्या वर्षी अगदी अल्पशा आजाराने दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी मध्यरात्री दोन वाजता निधन झाले. त्यांची नमाज़ ए जनाज़ा महेदवीया दायरा औसा येथे पठण करण्यात आली तर दफनविधी महेदवीया दायरा कब्रस्तान औसा येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले-सुना, एक मुलगी-जावई आणि

शेवगाव बस स्थानकाची दुरावस्था नवनिर्माण दिन बांधकामाचा राडाराडा आणि काही खाजगी वाहनांची अडचण प्रवाशांचे हाल

Image
{ अविनाश देहमुख शेवगांव } 9960051755  याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव मधील बस स्थानकावर प्रवासांना होणारी अडचण नेमकी कधी दूर होणार आणी कोण करणार ??? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे शेवगाव मधील बस स्टॅण्ड येथे चुकीच्या पद्धतीने बसस्थानकात लागणाऱ्या अवैध रिक्षा तसेच खाजगी चार चाकी व मोटर सायकल यांचा विनाकारण प्रवाशांना व शाळकरी विद्यार्थ्याना आबाल वृद्ध महिला व बालक यांना त्रास होत आहे या कडे शेवगाव एस. टी. डेपोच्या प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे बस स्टॉप वर दिवस रात्र पाकीट मारी चेंज मॅचिंग व छेडछाडीचे प्रकार यांचं मोठ प्रमाण वाढल आहे नवीन बस स्थानकाचा राडा रोडा सगळीकडे पसरला आहे शेवगाव आगाराला पूर्णवेळ डेपो मॅनेजर नाही बस कायम ना दुरुस्त असतात पूर्ण क्षमतेने फेऱ्या होत नाहीत बस स्थानकाचा कारभार मराठवाड्यातील बाहेरून येणाऱ्या बसेस व शेजारच्या तालुक्यातील टाइमिंग बसेस वर अवलंबून आहे एकेकाळी उत्पन्नाच्या बाबतीत व बस फेऱ्यांच्या बाबतीत शेवगाव आगार जिल्ह्यात अव्वल स्थानी होते पूर्वी एक कर्मचारी हातात माईक घेऊन खाजगी वाहन व रिक्षा चालका

दाऊतपूर येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन, आजपासून प्रारंभ

Image
भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- परळी तालुक्यातील दाऊतपूर येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे शुक्रवार दि.१ मार्च २०२४ ते शनिवार दि.०९ मार्च रोजो आयोजन करण्यात आले आहे. परळी तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.            परळी वैजनाथ तालुक्यातील दाऊतपूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीर्षी अखंड हरिनाम सप्ताहास मानव जीवनात संत संगती शिवाय तरणोपाय मार्ग नाही, संतशिवाय भगवंत नाही ही युक्ती संतानी शिकविली संत संगती घडावी भगवंत प्राप्ती व्हावी म्हणून प्रति वर्षाप्रमाणे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह. भ. प. बाबुराव महाराज बदाले हे करणार आहेत. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम: पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, १ ते २ मोजन, २ ते ४ भावार्थ रामायण, ४ ते ५ प्रवचन, सायं. ५ ते ७ धुपारती, ७ ते

तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथे विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
मान्यवरांनी केली विज्ञान प्रदर्शनाची पाहणी ; विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पाला कौतुकाची थाप बीड(प्रतिनिधी ):- येथील तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथे दि २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता 'भव्य विज्ञान प्रदर्शन' सोहळा पार पडला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन इंजि. वशिष्ठ तावरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी तुलसी शैक्षणिक समूहाचे प्रमुख तथा देवगिरी प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, रावसाहेब उनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनात तुलसी इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांनी विविध कल्पनांनी आपले प्रकल्प सादर केले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिक देण्यात आले. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत होती. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.यावेळी विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य उमा जगतकर यांच्या सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्या

माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी विशेष समिती गठीत.

Image
 मुंबई दि. २९ :- गेल्या तीन दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या माथाडी कायदा बचाव कृती समितीचे आमरण व साखळी उपोषण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आज चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाची अधिवेशन चालू असतानाही मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली. या शिष्टमंडळात विविध माथाडी कामगार संघटनेचे नेते उपस्थित होते या चर्चेतून माथाडी कामगार सुधारणा विधेयकांवर पुनर्विचार करण्यासाठी एक सर्वसाधारण समिती व ११ सदस्यांची कृती समिती गठित करण्यात आली. यामध्ये शासनाच्या कामगार, नगर विकास, पणन, गृह खात्याचे सचिव विविध माथाडी कामगार नेत्यांचा समावेश असून या समितीने तीन महिन्यांच्या आत माथाडी कायदा सुधारणा विधेयकावर चर्चा चौकशी करून तीन महिन्यांच्या कालावधीत शासनाला प्रस्ताव सादर करावा. तोपर्यंत माथाडी कायदा सुधारणा विधेयकातील सुधारणा प्रलंबित ठेवण्यात येतील असाही निर्णय घेण्यात आला व त्या निर्णयाचे लेखी पत्र मंत

केतकी चितळेंचे वक्तव्य परिषदेतील व्यक्तिगत मतप्रदर्शन:ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या ठरावात याचा कुठेही संबंध नाही

Image
  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा खुलासा ब्राह्मण ऐक्य परिषदेची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका  परळी वैजनाथ, प्रतिनिधी  शितलकुमार रोडे :- केतकी चितळेंचे वक्तव्य हे अन्य समाजबांधवांनी मांडलेल्या असंख्य मतप्रदर्शनासारखेच व्यक्तिगत मतप्रदर्शन होते. समाजाच्या व्यासपीठावरून अशी अनेक मत मतांतरे व्यक्त होतात अशाच प्रकारचे हे वक्तव्य होते. ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या सर्वसंमत ठरावात याचा कुठेही संबंध नाही. हे वक्तव्य ठरावाच्या चर्चेत सुद्धा घेतले गेले नाही. ब्राह्मण ऐक्य परिषदेने या वक्तव्याशी सहमती नसल्याचीच भूमिका घेतलेली आहे. हे ऐक्य परिषदेत सर्वसंमत विविध ठरावातून दिसून येईल. त्यामुळे ऐक्य परिषदेत ब्राह्मण समाजाची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका असल्याचा स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी खुलासा केला आहे.         कोणत्याही समाजाचे संमेलन वा परिषद असेल तर त्या व्यासपीठावरुन साधक बाधक अशा मुद्द्यांवर स्वतःची मते मांडली जाणारच हे नैसर्गिक आहे. परंतु शेवटी सर्वसंमतीने कोणते ठराव मांडले

मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी चा संचालक फरार

Image
मी शेवगावकर चा दणका मोडला कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मातृतिर्थ अर्बन लिमिटेड च्या संचालकांचा मनका  मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी चा संचालक फरार { अविनाश देशमुख शेवगांव }  याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या  व अधिक परतव्याचे आमिष दाखवून शेवगावकरांना कोट्यवधी रुपयांना गंडवलेल्या नेवासा रोड लगत २-३ तीन महिन्यापूर्वी मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को - ऑप क्रेडिट सोसायटी लि. शाखा चालू करून कमी वेळेत अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून बँकेचा संचालक चव्हाणने पूर्ण नाव माहित नाही कोट्यवधी रुपये घेऊन पोबारा केला आहे. मोठ्या थाटामाटात ओपनिंग करण्यात आलेली निधी बँकेने फसवणूक केल्यामुळे शेवगांवकरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, दरम्यान, मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. ने इतर बँकेपेक्षा जास्तीचे व्याज देण्याचे आमिष दाखवून एजंट मार्फत नागरिकांची दिशाभूल करून करोडो रुपयांच्या एफ. डी. करून घेतल्या. पण जेव्हा काही नागरिक एफ. डी. ब्रेक करण्यासाठी गेले असता संबंधित शाखेत पैसेच नाही. अशी बतावणी करून

!!! चोर या विषयावर निबंध !!! (शेवट वाचा )

  "चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे"  { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 लोकांना हे खोटे वाटते, पण लक्षात ठेवा, चोरामुळे तिजोरी आहे, कपाट आहे, त्यांना लॉक आहे, चोरामुळे खिडकीला ग्रील आहे, घराला दरवाजा आहे, दरवाजाला कुलूप आहे, बाहेर अजून एक सेफ्टी दरवाजा आहे, चोरामुळे घराला/सोसायटीला कंपाउंड आहे, त्याला गेट आहे, गेटवर वॉचमन आहे, वॉचमनला वर्दी आहे,  चोरामुळे CCTV कॅमेरे आहेत,मेटल डिटेक्टर मशीन आहेत, चोरामुळे सायबर सेल आहे, चोरामुळे पोलीस आहेत, त्यांना पोलीस स्टेशन आहे, त्यांना गाड्या आहेत, काठ्या, पिस्तुल आणि बंदुका आहेत, त्यात गोळ्या आहेत, चोरामुळे न्यायालय आहे, तिथं जज आहेत, वकील आहेत, शिपायापासून कारकून आहेत, चोरामुळे तुरुंग आहे, जेलर आहे, जेलमध्ये शिपाई आहेत. मोबाईल, लॅपटॉप, तत्सम इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सायकल, बाईक, कार इत्यादी वस्तू चोरीला गेल्यावर माणूस नविन वस्तू खरेदी करतो, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो, चोर शब्दामुळे भाषेतील साहित्याकृतीं मध्ये भर पडण्यास हातभार लागला आहे. अलीबाबा चाळीस चोर ही कथा, प्रेम कथांमध्ये हमखास येणारा चोरटा कटाक्ष,

बबलु (भैय्या) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरात भव्य रक्तदान शिबीर व विविध सामाजिक उपक्रम

Image
बीड प्रतिनिधी : सदैव सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे व सर्व सामान्यांच्या अडी अडचणी वेळी हाकेला धावून जाणारे तसेच राजमुद्रा सामाजिक संघटना मराठवाडा प्रमुख दिलदार व्यक्तीमत्व असणारे श्री. बबलु भैया शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा सामाजिक संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 01/03/2024 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राजमुद्रा सामाजिक संघटना कार्यालय, अंबिका चौक, पांगरी रोड, बीड येथे आयोजित केला आहे. तसेच या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बीड शहरात विविध सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबीर, वृक्षारोपण कार्यक्रम, अनाथ बालकांना पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रम आयोजित केले आहे. या सामाजिक उपक्रमात बीड जिल्ह्यातील राजमुद्रा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व बबलु भैया शिंदे यांचे खंदे समर्थक या रक्तदान शिबीरात हजर राहून आपले मोठे योगदान देणार आहेत. बबलु (भैय्या) शिंदे हे दरवर्षी प्रमाणे आपल्या वाढदिवस दीवशी रक्तदान करुन आपल्या मित्र मंडळींनाही रक्तदान करण्यास आवर्जुन प्रेरीत करुन ते समाजाला रक्तदान महादान हा संदेश देण्याच काम ते आपल्या

कपड्याची चोरी करणारा चोरटा बीड शहर पोलिसांनी पकडला. साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त

Image
       बीड प्रतिनिधी :-जानेवारी महिन्यात सुभाष रोडवरील आर के मेन्स वेअर या कपड्याच्या दुकानातून चार लाख रुपये किमतीचे रेडीमेड कपडे चोरी गेल्याची माहिती मिळाली होती. या संदर्भात दुकान चे मालक श्री राहुल कदम राहणार घोसापुरी यांनी तक्रार पोलीस ठाणे बीड शहर येथे दाखल झाली होती.      पोलीसांनी यात तात्काळ या संदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली असतां माहिती मिळाली की दररोज  दोन ते चार ड्रेस दुकानातून चोरी जात असे. सीसीटीव्ही फुटेज वरून यातील चोरट्यांची माहिती मिळाली. खरेदी करण्याच्या बहाण्याने तो येत असे. परंतु दरम्यान यातील चोरटा यास त्याची चोरी उघड झाली आहे ही माहिती मिळाल्या नंतर हा फरार आला होता आणि गेल्या दोन महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देत होता. परंतु परवा सायंकाळी तो पुन्हा अशी चोरी करण्यासाठी कालिका नगर मध्ये फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली यावरून तेथील एमएससीबीचे ऑफिसच्या पाठीमागून तो संशयास्पद फिरत असताना अटक करण्यात आली. अटक केलेल्या इसमाचे नाव गणेश अर्जुन परळकर राहणार केतुरा, तालुका बीड असे आहे. चोरलेल्या माला बद्दल सुरुवातीस तो उडवांउडवी चे उत्तरे देऊ लागल

नगरपंचायत मुख्याधिकाऱ्याच्या आदेशाला दांडी बहादर कर्मचाऱ्याकडून केराची टोपली

Image
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा नगरपंचायत कार्यालया मधील अधिकारी व कर्मचारी रोज व वेळेवर उपस्थित रहात नाहीत अशी वारंवार तक्रार होत होती यामुळे नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यानी अधिकारी व कर्मचाऱ्यांरी यांना वेळेवर व दररोज उपस्थित रहावे अशी नोटीस काढली होती मात्र त्या आदेशाला पाटोदा नगरपंचायतचे नगररंचणाकार,ओएस, बांधकाम इंजिनियर,पाणी पुरवठा इंजिनियर,यांच्या सह इतर कर्मचारी यांनी बुधवार दिनांक 28 रोजी दांडी मारुन मुख्यधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली यामुळे सतत व वेळेवर न उपस्थित रहाणार्यी दांडी बहादर नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणाचा धाक राहिला नाही आता तर हे दांडी बहादर नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी मुख्य अधिकाऱ्यांच्या आदेशाला ही जुमानानत यामुळे नगरपंचायत मुख्यअधिकारी काय पुढे काय कारवाई करणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे

बीडमध्ये पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फुटला

Image
  पेपर फुटी मागे बीडची मोठी टोळी, त्यांच्या मागे कोणाची सत्ता पोलिसांनी शोधावे अन्यथा सेना स्टाईल आंदोलन केले जाईल -जिल्हाप्रमुख गणेश वरेकर बीड प्रतिनिधी बीड येथील नगर रोडवर चऱ्हाटा फाटा येथील स्वामी विवेकानंद कॉम्प्युटर्स या परीक्षा सेंटरवर पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फोडणारा सराईत गुन्हेगार रंगेहात अटक झाला आहे.या आरोपीवर यापूर्वी पेपर फोडीचे अनेक गुन्हे दाखल असताना तो पुन्हा या परीक्षेला कसा बसला ? या पेपर फुटी मागे बीड मधील एक मोठी टोळी कार्यरत असून त्यांच्या मागे कोणाच्या सत्तेची ताकद आहे हे उघड झाले पाहिजे. या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई करून अटक करावी आणि अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी दिला आहे. बीड येथील स्वामी विवेकानंद कॉम्प्युटर्स चराटा फाटा नगर रोड बीड या परीक्षा सेंटरवर बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी पुरवठा निरीक्षक पदाची परीक्षा होती.या परीक्षा सेंटरवर पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर सो

आमच्या अख्त्यारीत रस्ता नाही म्हणा-या एचसीपीएल कंपनीने अखेर दुरूस्ती केली; डॉ.गणेश ढवळेंच्या पाठपुराव्याला यश:-

Image
आमच्या अख्त्यारीत रस्ता नाही म्हणा-या एचसीपीएल कंपनीने अखेर दुरूस्ती केली; डॉ.गणेश ढवळेंच्या पाठपुराव्याला यश:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेश :-  अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरून लिंबागणेश गावांमध्ये प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वार याठिकाणी एचसीपीएल कन्स्ट्रक्शन द्वारा करण्यात आलेले काम सदोष असल्याने मोठा चढ करण्यात आलेला असल्याने याठिकाणी  लहान चारचाकी,तिनचाकी तसेच दुचाकी वाहनांना अडचण येत असुन लहान चारचाकी वाहनांचे इंजिन घासत असे तर आठवडी बाजारात येणाऱ्या तिनचाकी वाहनांना धक्का मारावा लागत असे तसेच दुचाकी वाहनस्वार गाडीवरून पडत असत त्यामुळे याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढल्याने तातडीने चढाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केल्यानंतर एचसीपीएल कंपनीने वरिष्ठांची दिशाभूल केल्याने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ( मर्या) छत्रपती संभाजीनगर यांनी गावांमध्ये प्रवेश करणारा हा रस्ता या कार्यालयाच्या अख्त्यारीत येत नसुन फक्त नालीचे काम आपल्या विभागाकडून करण्यात आले आलेले

केतकी चितळे सामाजिक समता आणि एकता बिघडवते आहे तिला वेळीच आवर घाला-डॉ.जितीन वंजारे

Image
बीड प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यामधील परळी येथे ब्राह्मण एक्य परिषदेने जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमांमध्ये तथाकथित ब्राह्मणाची एक बाई तिचं नाव केतकी चितळे आहे ती एक मानसिक रुग्ण असल्याकारणाने तिच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं हे असं असताना देखील तिचा बोलवता धनी बाहेर काढून महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक स्थैर्यता ,सामाजिक एकता आणि सामाजिक समता चालू आहे ती कुठेतरी नष्ट करण्याचा प्रयत्न आहे .असे विकृत मानसिक विचाराची पिल्ले समाजामध्ये सोडवले जातात आणि त्यांच्याकडून काहीतरी वदवून महाराष्ट्र अशांत करण्याचे काम संबंध महाराष्ट्रामध्ये एक अदृश्य शक्ती करत आहे हे केवळ आणि केवल राजकीय हेतू पोटीच होत असल्याने सामजिक एकता बिघडत आहे अशी खंत सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी म्हटले आहे.          बीड जिल्ह्यामधील परळी येथे ब्राह्मण एक्य परिषदेने घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये केतकी चितळे सह अनेक ब्राह्मण समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांसमोर केतकी चितळे ॲट्रॉसिटी या विषयावर गंभीर आरोप करत बोलत होती तिचं असं म्हणणं आहे की मागील पाच वर्षांम

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदे वाटप

Image
ऐकनिष्टेने प्रामाणिक काम करा-शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वरेकर बीड प्रतिनिधी :-   शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथे बीड विधानसभा मतदासंघातील रिक्त पदावर शिवसैनिकांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले जिल्ह्यातील रिक्त पदे लवकर भरण्यात यावी असा पक्ष आदेश आल्यानंतर शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्या नेतृत्वाखाली नितीन नवले उपतालुका प्रमुख पाली जिल्हा परिषद गट, ज्ञानेश्वर काशीद उप तालुका प्रमुख सांक्षाळ पिंम्री गट, महादेव परस कर उप तालुका प्रमुख जवळा गट, यांची तर अल्प संख्यांकसेलच्या तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले या प्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वरेकर म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आपण एकजुटीने काम करावे ऐकनिश्टेने व प्रामाणिक पणाने काम केल्यास पक्ष दखल घेऊन निश्चितच न्याय देतो यावेळी उपजिल्हा प्रमुख राजू भाऊ महूवाले, उपजिल्हा प्रमुख हनुमंत जगताप, उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के जिल्हा सह संघटक रतन गुजर त युवा सेना यु

केतकी चितळेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध,भावना दुखावल्याने गुन्हा दाखल करा नगरसेवक ॲड विकास जोगदंड

Image
बीड (प्रतिनिधी ) 27 फेब्रुवारी संविधान विरोधी विचारांचे राज्यकर्ते जेंव्हा आपला अजेंडा अमलात आणतात तेंव्हा सामाजिक सलोखा बाधित करण्यासाठी काही विघ्नसंतोषी प्रवृतिना पुढे करतात केतकी चितळे या त्याच व्यवस्थेच्या मोहरप्या आहेत वारंवार त्या महामानवा बद्दल अपशब्द वापरून अवमान करत आहेत परळी येथे झालेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेत केतकी चितळे यांनी आपल्या जातीयद्वेषी मानसिकेतचे प्रमाण देत अनुसूचित जाती, जमाती समाज बांधवांचे खच्चीकरण करत त्यांना हीन ठरवत अपमानकारक वक्तव्य करून  तमाम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत म्हणून केतकी चितळे वर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989 चे कलम 1(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे आम्ही शिव,फुले,शाहू, आंबेडकर,साठे, संत तुकाराम महाराज,संत रविदास,संत गाडगेबाबा,या महामानवांच्या विचारांचे पाईक आहोत आम्ही सर्व जाती, धर्माचा आदर करणारे असून सामाजिक,समता, बंधुत्वता जोपसाणारे पुरोगामी

उप अभियंता श्री. सूर्यवंशी यांची त्वरित बदली करण्याची एमआयएम पक्षाची मांगणी.

Image
नाशिक प्रतिनिधी : माजिद खान   उप अभियंता श्री. सूर्यवंशी हे भद्राकाली डिवीजन मध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात  काम करीत असतांना त्यांचे विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. नागरिकांना नाहक त्रास होईल असे वर्तन करीत आहे. अधिकारी हे कर्मचार्यांना गोरगरीब नागरिकांकडे पाठवून त्यांना नोटिस ना देता मिटर कट करणे. त्यांचे मिटर फाॅल्टी असल्याचे दाखविले जात आहे. अशिक्षित गोरगरीब नागरिकांनवर लक्ष केले जातात व मोठमोठे व्यावसायिक लोकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. उप अभियंता श्री. सूर्यवंशी हे एकच ठिकाणी सुमारे दहा वर्षांपासून काम करीत आहे. याचे कारण त्यांचे राजकीय संबंध असल्याने दिसुन येते. कारण शासकीय सेवेत असतांना तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीत झाल्यास त्यांची बदली कुली जाते. उप अभियंता श्री. सूर्यवंशी यांची लवकरात लवकर बदली करण्यात यावी अन्यथा एमआयएम पक्ष स्थानिक नागरिकांनचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. मा. मुखमंत्री सचिवालय कार्याल्यात तसेच मा. श्री चेतन वाडे साहेब कार्यकारी अभियंता महावितरण नाशिक विभाग -1 यांना निवेदन देतांना उपस्तिथ अ

माथाडी कामगारांचे आमरण, साखळी उपोषण आंदोलन आझाद मैदान येथे तिसऱ्या दिवशीही सुरू

Image
सरकार जोपर्यंत माथाडी कायदा मोडीत काढणारे सुधारणा विधेयक क्रमांक ३४/२०२३ आणि सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ मागे घेत नाही तोपर्यंत कालपासून सुरू असलेले माथाडी कायदा बचाव कृती समितीचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन चालूच राहील. माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात निक्षुन सांगितले. तर ९४ वर्षाचे बाबा आढाव यांनीही सरकारला निर्वाणीचा इशारा दिला की, गेल्या अनेक दिवसांपासून सरकारला आम्ही पत्रव्यवहार आणि समक्ष भेटून माथाडी कामगार कायद्यात बदल करण्याच्या सरकारच्या विधेयकांमुळे माथाडी कामगार कसा उध्वस्त होणार आहे. हे समजावून सांगितले, पण सरकार योग्य संवाद साधण्यसाठी तयारच नाही म्हणूनच आमचं हे आंदोलन सरकार विधेयके मागे घेत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे.  माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या आझाद मैदान येथील आमरण व साखळी उपोषण आंदोलनाला विविध लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी आपला पांठीबा व्यक्त करण्यासाठी भेट दिली.  या आंदोलनस्थळी भाषण करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की ५५ वर्षांचा माथाडी आणि सुरक्षा रक्षक कायदा मोडीत

केतकी चितळेला आवरा अन्यथा स्टाईलने धडा शिकवू : विकास गायकवाड

Image
बीड (सखाराम पोहिकर ) परळी वैजनाथ येथे काल झालेल्या राज्यस्तरीय ब्राह्मण एक्के परिषद या कार्यक्रमानिमित्त केतकी चितळे ही परळी येथे आली असता या मनोरुग्ने बाईने ॲट्रॉसिटी ॲक्ट या कायद्याविषयी अत्यंत चुकीचे विधान करून दोन समाजात ते निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे ती ॲट्रॉसिटी ॲक्ट विषयी बोलली की हा कायदा साईट बिजनेस आहे पैसे कमावण्याचे साधन आहे असे ती बोलली कदाचित केतकी चितळे हिला संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेले दलित अत्याचार दिसत नाहीत का किंवा त्या बाईला बाईचा अभ्यास कमी असेल केतकी चितळे ही हमेशा महापुरुषाचे व ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याविषयी बोलून महाराष्ट्रात वातावरण दूषित करण्याचे काम करते तरी केतकी चितळे हिने संपूर्ण बहुजन समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा केतकी चितळे हिला पॅंथर स्टाईलने धडा शिकवू असा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे

स्वच्छ भारत मिशन (ग्रा ) पंचायत समितीच्या कक्षा मध्ये पाणी तपासणी किट देताना चव्हाण सर

Image
बीड (सखाराम पोहिकर ) गेवराई येथील पंचायत समिती येथे आज दिनाक 26 / 2 / 2024 रोजी दुपारी 4= 00 वाजता पाणी नमुना तपासणी किट गढी ग्राम पंचायत चे पाणी पुरवठा कर्मचारी तथा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष श्री सखाराम तुकाराम पोहीकर यांना गावातच पाणी तपासणी करता यावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत रासायनिक एफ . टी . के . किट देताना कोळगाव ग्रामपंचायतचे सरपंच श्री कदम साहेब व श्री चव्हाण सर यांच्या हस्ते श्री सखाराम पोहिकर यांना हि किट देताना श्री चव्हाण सर आसे म्हणाले की गेवराई तालुक्यात एकूण 139 ग्रामपंचायत आहेत पण आता पर्यत फक्त 55 ग्रामपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी किट घेऊन गेले आहेत तेव्हा अजून 84 ग्रामपंचायतच्या किट शिल्लक आहेत तरी 29 फेब्रवारी पर्यंत आप आपल्या किट घेऊन जावे आसे या प्रसंगी आवाहन केले व अध्यक्ष आपण पण तुमच्या परीने कर्मचारी यांना सुचना देऊन स्वच्छ भारत मिशन (ग्रा ) पंचायत समिती गेवराई मार्फत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेला गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील पाणी पुरवठा कर्मचारी यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले

माथाडी कामगारांचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन आझाद मैदान येथे दुसऱ्या दिवशीही सुरू

Image
. माथाडी कायद्याचे जनक कै.आमदार अण्णासाहेब पाटील व बाबा आढाव यांनी माथाडी कायद्याचे अस्तित्व सुरक्षित राहण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला बाबा आढावा आजही वयाच्या ९४ व्या वर्षी सातत्याने माथाडी कायद्याचे संरक्षण करण्यासाठी लढत आहेत पण विद्यमान सरकार हा कायदा मोडीत काढण्यासाठी सातत्याने वेगवेगळी विधेयके आणून माथाडी कामगारांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा कुटील डाव करत आहे, पण हे आम्ही कदापिही सहन करणार नाही. आम्ही सरकारला वेळोवेळी पत्र व्यवहार करून कामगार मंत्री व कामगार खाते यांना त्याची जाणीव करून दिली आहे. आज आम्ही माथाडी कामगार बचाव कृती समितीच्या माध्यमातून आमरण साखळी उपोषण आयोजित केले आहे, जर का सरकारने या आमच्या उपोषण आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही तर अन्य मार्गाचा अवलंब करावाच लागेल माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या वतीने आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या आमरण साखळी उपोषणाच्या सभेत कामगार नेते बाबा आढाव बोलत होते  या सभेला महाराष्ट्रातील विविध माथाडी कामगार संघटनेचे नेते माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेला बोलताना बाबा आढाव म्हणाले की, माथाडी कामगार कायद्

पुणे गुन्हे अन्वेषण विभाग यांची शेवगाव सराफ बाजारपेठेमध्ये धडक कारवाई चोरीचं सोन घेणाऱ्या सोनारांची धावपळ तिघांना चौकशीसाठी नेले पुण्याला

Image
!!! मी शेवगावकर चा दणका मोड ला चोरीचं सोनं घेणाऱ्या सोनारांचा मानका !!  पुणे गुन्हे अन्वेषण विभाग यांची शेवगाव सराफ बाजारपेठेमध्ये धडक कारवाई चोरीचं सोन घेणाऱ्या सोनारांची धावपळ तिघांना चौकशीसाठी नेले पुण्याला? { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755  याबाबत सविस्तर वृत्त असे की शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता एक संशयित अपुरुष आरोपी आणि महिला आरोपी घेऊन पुणे गुन्हे अन्वेषण विभाग तुकडी क्रमांक एकचे अधिकारी आणि कर्मचारी शेवगाव सराफ बाजारपेठेमध्ये घुसले संबंधित महिलेने आणि पुरुषाने काही दुकानदार दाखवले यांच्याकडे आम्ही चोरीचे सोने विकले असे सांगितले त्यातील एका बड्या व्यापाऱ्याने चोरीचे दोन ग्रॅम सोने देऊन प्रकरण जागेवर मिटविले परंतु इतर तीन सोनारांनी आम्ही सोने घेतलेच नाही आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे सांगितले त्यामुळे पुणे पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पुणे येथे नेले यातील एक सराफ व्यावसायिक पुण्याचे पोलीस आलेले आहेत हे कळताच खोटा खोटा दवाखान्यात ऍडमिट झाला तरीही पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले शेवगाव सराफ व्यावसायिक अ

जीवाचीवाडी साठवण तलावातील विद्युत पंप प्रशासनाच्या आशीर्वादाने सर्रास चालू!

Image
केज प्रतिनिधी :केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे साठवण तलवातील विद्युत पंप बंद करण्याचे आदेश तहसीलदार तथा दंडाधिकारी,केज यांनी आदेश निर्गमित करून सिंचन विभाग,महावितरण विभाग, कर्मचारी तहसील कार्यालय केज येथील तलाठी,मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यासह जीवाचीवाडी ग्रा.पं.चे कर्मचाऱ्यांसह साठवण तलावातील विद्युत पंप बाहेर काढणे विद्युत पुरवठा बंद करणे कोणी पाणी चोरून घेत असेल तर संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार, केज यांनी संबंधित कार्यालयास आदेश देऊन कळविले आहे परंतु संबंधित विभागाच्या कर्मचारीने तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन केल्याचे दिसून येतनाही वरिष्ठांनी विद्युत पंप साठवण तलावाच्या बाहेर काढण्याचे स्पष्ट आदेश क्र.७७/दि. १३/०२/२०२४ च्या पत्रातअसताना संबंधित यंत्रणेने काही शेतकऱ्याशी संगणमत करून व आर्थीक लक्ष्मीचे दर्शन घेऊन का!एकही विद्युत पंप/मोटार बाहेर न काढता सर्रास साठवण तलावात ठेऊन रात्रीच्या वेळी संबंधित शेतकरी काही कर्मचाऱ्यांशी संगनमत करून त्यांच्या आशीर्वादाने रात्री थेट लाईट जोडून चोरून अनाधिकृत पाणी उपसा बिनदास्त सर्रास शेतीसाठी पाण्याची चोरी करीत आहेत. साठवण तलावा

जन्मऋणची विलक्षण कथा सांगण्यासाठी लेखिका, निर्माती दिग्दर्शक कांचन अधिकारी सज्ज

Image
जन्मऋणची विलक्षण कथा सांगण्यासाठी लेखिका, निर्माती दिग्दर्शक कांचन अधिकारी सज्ज 'आभाळमाया'ची लोकप्रिय जोडी अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचे मराठी रुपेरीपदड्यावर पदार्पण! आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर वावर करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम नावावर नोंदविणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका गाजलेल्या सत्यघटनेवरून प्रेरित होऊन त्यांनी 'जन्मऋण' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा विषय प्रेक्षकांच्या हृदयात सखोल रुजविण्यासाठी अत्यंत वेगळं कास्टिंग त्यांनी करून 'आभाळमाया' या मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची निवड त्यांनी बाजी मारली आहे.  मूल जन्माला येताना आई व मुलातील नाळ कापली जाते आणि तिथेच तो एक व्यक्ती म्हणून उदय पावतो. नाळ कापली तरी आई-बापाचं मुलांप्रतीचं प्रेम मात्र कधीच कमी होत नाही. पण मुलं मोठी झाली की पालकांची संपत्ती, मालमत्ता किती आहे याचा विचार करताना दिसतात.

नवगण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी किशोर नारायणराव काळे तर संचालकपदी रिजवानोद्दीन रजिओद्दीन सिद्दीकी यांची निवड

Image
बीड दि.२६ (प्रतिनिधी ) येथील नवगण शिक्षण संस्था, राजुरी (न.) च्या नूतन कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी किशोर नारायणराव काळे यांची तर संचालक पदी रिजवानोद्दीन रजिओद्दीन सिद्दीकी निवड करण्यात आली. नवगण शिक्षण संस्था, राजुरी (न.) च्या कार्यकारी मंडळाची पाच वर्षांच्या कालावधीकरिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये किशोर काळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून खजिनदार पदी पूजा क्षीरसागर यांची तर रिजवानोद्दीन रजिओद्दीन सिद्दीकी यांची कार्यकारी मंडळाच्या संचालक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.  सदरील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी बद्दल संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उपाध्यक्षा डॉ.दीपा क्षीरसागर, सहसचिव डॉ.योगेश क्षीरसागर तसेच संस्थेच्या संचालक डॉ.सारिका क्षीरसागर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विश्वंभर देशमाने, डॉ.सुधाकर गुट्टे, डॉ.सिद्धार्थ जाधव, कर्मचारी दशरथ काकडे, लक्ष्मण चंदनशिव, एल.बी.पवार यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सर्व संचालक, सभासद, सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

दोन हायवा सह दिडशे ब्रास वाळू साठा जप्त; उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांची कार्यवाई.

Image
उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू वाळू माफियां विरोधात मैदानात.गोदापात्रात परिसरात अनेक वाळू माफिया तसेच लोकेशन यांना चोपही दिला आहे. सिंगम कार्यवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणानले आहेत. बीड गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 7820863474 ----------------------------------------------  वाळू माफियांनी गेवराई परिसरात धूमाकूळ घातला होता तसेच आज ( दि 23 रोजी ) चारच्या दरम्यान गेवराईचे उपविभागिय अधिकारी नीरज राजगूरू यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी राक्षसभूवन परिसरातील मिरी परिसरातून दोन ओव्हरलोड हायवा तसेच गेवराई शहरातील गोदावरी मंगल कार्लयाच्या पाठीमागे दिडशे ब्रास वाळूसाठा जप्त केला असल्याची माहिती उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांनी दिली आहे. याबाबद सविस्तर माहिती अशी की,राक्षसभूवन परिरात स्टॉक टेंडरच्या नावाखाली ईतर ठिकाणाहून अवैध वाळू वाहतूक होत आहे तसेच रॉयल्टी पावती असतांना ओव्हरलोड वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती गूप्त बातमी दाराने उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरु यांना मिळाली त्यांनी राक्षसभूवन परिसरातील मिरी परिसरातून दोन हायवा ताब्यात घेतल्या आहेत तसेच या

एक हजार ब्रास वाळू साठा चोरीला;चकलांबा ठाण्यात गून्हा दाखल

Image
पांडू चोर शोधण्याचे पोलिसांसमोर अवाहन  बीड गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 7820863474 गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात वाळू माफियांनी नंगानाच चालविला असतांनाच आता गेवराई महसुलने देखील वाळू माफिया विरोधात कबंर कसली असल्याचे दिसुन येत असुन एक हजार ब्रास वाळू चोरीला गेली असल्याची तक्रार राक्षसभूवन सज्जाचे अतिरीक्त पदभार असलेले तलाठी किरण दांडगे यांनी याबाबद चकलांबा पोलिसांत गून्हा दाखल केला असुन पांडू चोर शोधण्याचे अवाहन आता चकलांबा पोलिसांवर आहे. तसेच ( दि 23 रोजी) रात्री उशीरा या प्रकरणी तलाठी किरण दांडगे यांनी गून्हा दाखल केला आहे. याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या दोन दिवसांपासुन गेवराई महसुलचे पथक राक्षसभूवन परिसरात पाहणी करत आहे तसेच राक्षसभूवन गणपती मंदिर परिसरातून एक हजार ब्रास वाळू चोरीला गेल्याची घटना दोन दिवसांपुर्वी घडली आहे तसेच अंदाजे सहालक्ष रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे फिर्याद जरी महसुल प्रशासनाने आज्ञात व्यक्तीविरोधात दिली असली तरी याठिकाणी सक्रीय वाळू चोर पांडू याला चकलांबा पोलिस अटक करणार का?असा सवाल या निमित्ताने उपस

गेवराई खरेदी विक्री संघावर अमरसिंह पंडित यांचे वर्चस्व कायम

Image
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध विजयी बीड गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 7820863474 गेवराईतील सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी या उमदेवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गटाचे केवळ १७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणुक बिनविरोध पार पडली आहे. खरेदी विक्री संघावर अमरसिंह पंडित यांनी आपल्या गटाचे वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करून त्यांना माजी आमदार अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी शुभेच्छा दिल्या. गेवराई तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी संचालक मंडळाच्या एकुण १७ जागांसाठी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या गटाकडून मतदार संघनिहाय १७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्

तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Image
बीड(प्रतिनिधी ):- देवगिरी प्रतिष्ठान बीड संचलित तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दि.२० फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. याप्रसंगी तुलसी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य उमा जगतकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात निर्माण झालेले गुरु शिष्याचे अतूट नाते याबद्दल बोलतांना त्या भावूक झाल्या होत्या. येथील शिक्षक शिक्षकांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना यावेळीआनंदाने निरोप दिला.

कामगार नेते डॉ. बाबा आढाव व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार!

Image
माथाडी कायदा मोडीत काढणारे विधेयक व कामगार विरोधी जीआर मागे घेण्याबद्दल माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतिने दि. २६ फेब्रुवारी सकाळी ९:०० वाजल्यापासून आझाद मैदान येथे पदाधिकारी, कामगार-कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण! ९४ वर्षीय जेष्ठ समाजसेवक-कामगार नेते डॉ. बाबा आढाव व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार! मुंबई, दि.२४: - माथाडी अधिनियम, १९६९ सुधारणा विधेयक क्रमांक ३४ हे माथाडी कायदा संपुष्टात आणणारे आणि सुमारे ८०% माथाडी कामगारांना बेरोजगार करणारे असल्याने ते मागे घ्यावे आणि शासनाच्या पणन विभागाने काढलेले दि.१६ जानेवारी, २०२४ चे परिपत्रक मागे घ्यावे तसेच माथाडी कामगारांच्या इतर न्याय्य प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी तातडीने मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपमख्यमंत्री गृह व वित्त, कामगार मंत्री, कामगार, पणन, गृह विभागाचे अधिकारी यांची माथाडी कायदा बचाव कृती समितीबरोबर संयुक्त बैठक आयोजित करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारे प्रमुख माथाडी कामगार संघटनांचे नेते व कार्यकर्ते दि.२

पंढरपूर येथील पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक सुरेश पाटील यांची असणार उपस्थिती.

Image
बीड (प्रतिनिधी )       शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने देण्यात येणारे शिवस्वराज्य " पुरस्कार " जाहीर करण्यात आले असून सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी ठिक सायं ०४:०० वाजता श्री क्षेत्र पंढरपूर येथील योग भवन एल.आय. सीच्या पाठीमागे पंढरपूर जि. सोलापूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज देशमुख (जळगावकर) तर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे उमेशजी परिचारक राजाभाऊ खरे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील, चेअरमन भगिरथ भालके, उपनगराध्यक्ष नागेश भोसले, विठ्ठल सह,साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, अभिजीत बापट साहेब, हे उपस्थित राहणार आहेत.या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रमुख अतिथी रामभाऊ गायकवाड, दिपक वाडदेकर,लक्ष्मण शिरसाट सुनिल डोंबे,भरत वाल्हेकर,दिलीप धोत्रे,धनजंय कोताळकर,मह

आम आदमी पार्टीच्या विचाराला प्रेरित होऊन अनेक युवकांचा आम आदमी पार्टी जाहीर प्रवेश

Image
 बालाघाट चे समाजसेवक माननीय सय्यद अहमद गुलाब (राजूभाई) व सौ.मनीषा ताई मुंडे यांचा जाहीर प्रवेश बीड प्रतिनिधी बीड आम आदमी पार्टीची शासकीय विश्रामगृह बीड येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व सर्वे मा. अरविंद केजरीवाल यांच्या आदेशाने व महाराष्ट्राचे प्रभारी गोपाल भाई इटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अजित फाटके पाटील कार्य अध्यक्ष आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्राचे प्रचार समिती प्रमुख मा. रंगा दादा राचुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या उपस्थितीमध्ये बीड येथे हि बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुका व राज्यामध्ये शेतकऱ्यांचा वाढलेला असंतोष मराठा आरक्षण, बेरोजगारी महागाई यावरती संशयास्पद असणारी महाराष्ट्र सरकारची भूमिका या सर्व गोष्टींवर मंथन करण्यात आले जिल्ह्यातील आजी माजी कार्यकर्ते या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीची भूमिका याविषयी चर्चा व मंथन करण्यात आले की जो पार्टिचा जो निर्णय असेल तो सर्वाना मान्य असेल तसेच जिल्ह्याच्या

शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तुतारी चिन्हाने महाराष्ट्राचे राजकीय तख्त हलणार:- विवेक कुचेकर

Image
(बीड प्रतिनिधी )" एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनी टाकिन सगळी गगणे दिर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजला गुणी " कविवर्य केशवसुतांची हि कविता ,ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोर्याच्या तुतारीने दिल्लीचेही तख्त हलवले होते अशी तुतारी मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली.ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुहुर्तमेढ रोवुन आपल्या शरीरातील रक्ताचं पाणी करुन पक्ष वाढवुन संपूर्ण देशाच्या राजकारण नावारुपाला आणला त्याच शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीत खंजर खुपसून घर का भेदी लंका ढायै बनुन शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षावर आपला दावा ठोकला ते घरचे भेदी बनुन जरी सत्तेच्या लालसेपाई गद्दार झाले तरी त्यांना हिच महाराष्ट्राची जनता त्यांची खरी जागा येणार्या काळात दाखवुनच देणार आहे. आज जरी या लोकशाही देशात हुकुमशाही गाजवत कायद्याला रखेल बनवण्याचे काम गद्दार करु पाहत आहेत तरी एक ना एक दिवस सत्याचा सुर्य उगवणारच आहे आणी पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा शरदचंद्रजी पवार साहेब हे

आरटीई कायद्याला राज्य शासनाने काढलेल्या राजपत्राने हरताळ फासला,शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

Image
आरटीई कायद्याला राज्य शासनाने काढलेल्या राजपत्राने हरताळ फासला शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन इंग्रजी शाळेत आता गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाहीत खाजगी शिक्षण संस्था आणि भांडवलदारांचे स्वार्थ जपण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यात बदल - मनोज जाधव राजपत्राच्या विरोधात न्यायालयात जाणार - मनोज जाधव बीड (प्रतिनिधी ) शिक्षणातील विषमता दूर व्हावी गोरगरिबांची मुले देखील श्रीमंत मुलांच्या बरोबरीने चांगल्या शाळेत शिकावीत या हेतूने केंद्र सरकारने शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अमलात आणला मात्र राज्य सरकारने राजपत्राद्वारे दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी या कायद्याची पायमल्ली करत केलेल्या बदलामुळे हा कायदाच संपुष्टात आणण्याचा डाव आखला आहे. हा बदल गोरगरीब, आर्थिक दुर्बल, वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे भविष्य उध्दवस्त करणारा असून गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. तेव्हा केलेला बदल रद्द करावा आणि जुन्या नियमावलीची अंमलबजाणी करावी या मागणीसाठी शिवसंग्रामच्या वतीने आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी सुहास पा