Posts

Showing posts from September, 2025

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने बाळासाहेबांचा अकोला पॅटर्न राज्यात राबवावा - सुजातदादा आंबेडकर

Image
परळी प्रतिनिधी -     नुकत्याच झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात राबविलेला मदतीचा पॅटर्न राज्य सरकारने अमलात आणावा व तातडीने नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना पंधरा हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजातदादा आंबेडकर यांनी केली आहे. ते परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य एल्गार महा सभेत बोलत होते.       वंचित बहुजन आघाडी परळी तालुक्याच्या वतीने शहरातील श्रद्धा मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या भव्य एल्गार सभेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय महासचिव प्रा. किसन चव्हाण सर, राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद सर, बीड जिल्हा अध्यक्ष पूर्व शैलेश भाऊ कांबळे, जिल्हाध्यक्ष पश्चिम, अजय सरवदे ,सचिन उजगरे ,धम्मानंद साळवे, अंकुशराव जाधव, भारत तांगडे बालासाहेब जगतकर आदी मान्यवर उपस्थित होते. ता. अध्यक्ष गौ...

धम्म रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धम्मदेसनेतून उजळणार ६९ वा धम्मचक्र दिन

Image
धम्म रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि  धम्मदेसनेतून उजळणार ६९ वा धम्मचक्र दिन बीडमध्ये सहावी बौद्ध धम्मपरिषद:भिक्खु धम्मशील थेरो  बीड/प्रतिनिधी सम्यक संबुद्ध गौतम बुद्धांचे मानवी तत्वज्ञान लोकांपर्यंत जावे यासाठी प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीडच्या विद्यमाने आयोजित अखिल भारतीय सहावी बौद्ध धम्मपरिषदेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे बौद्ध उपासक-उपासिका,आंबेडकरी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था सचिव तथा परिषदेचे मुख्य संयोजक भिक्खु धम्मशील थेरो यांनी केले.    बीड तालुक्यातील महाविहार धम्मभूमी डॉ.भदंत आनंद कौसल्यायन नगर,शिवणी ता. जि. बीड येथे गुरुवार दि.2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत 69 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने अखिल भारतीय सहावी बौद्ध धम्मपरिषद आयोजित करण्यात आली आहे. त्याची माहिती देण्यासाठी तुलसी संगणक शास्त्र महाविद्यालय येथे मंगळवारी दि.30 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी धम्मपरिषदेची माहिती देताना भिक्खु धम्मशील थेरो बोलत होते...

ओला दुष्काळ जाहीर करा व एकरी 50,000 रु अनुदान द्या-माऊली मार्कड

Image
राज्यातल्या शेतकरी आर्थिक संकटात, सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी ,राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक बीड प्रतिनिधी .अंकुश गवळी गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे... बीड जिल्ह्यात सततच्या पावसाने सोयाबीन, कापूस, तूर व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच शेतमजुरांचा सुद्धा रोजगार बुडाला आहे. या भीषण परिस्थितीत सरकारने जबाबदारी घेऊन मदत करावी. कारण या अतिवृष्टी व ढगफुटीने शेतकऱ्यांच , शेतमजूरांच , कामगारांच मोठ नुकसान झालेलं आहे शेती पुरपणे पुराच्या पाण्यान वाहुन गेली.काही ठिकाणी मातीसह खरडुन गेली.व शेतात पाणी साचल्याने पीक नुकसान झाली आहे .या मुळे शेतकऱ्यांच उत्पादन शुन्य होणार आहे. आता पर्यंत केलेला खर्च हा पुर्णपणे बुडाला .व शेती आता कसण्या योग्य करण्यासाठी खूप मोठा खर्च शेतकऱ्यांना येणार आहे .तरी सरकारने भरघोस कशी मदत करावी म्हणजे एकरी 50,000 रु . द्यावे .शेतकऱ्यांना उत्पादन शुन्य झाल्याने शेतमजूरांना कोणी मजूर म्हणून कामावर बोलवणार नाही त्यांना मंजुरी मिळणार नाही. पर्याने उप...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार गोव्यात, ऐतिहासिक म्हाजे घर योजनेचे करणार ४ ऑक्टोबर रोजी उदघाटन

Image
  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार गोव्यात, ऐतिहासिक म्हाजे घर योजनेचे करणार ४ ऑक्टोबर रोजी उदघाटन  गोव्याला स्वावलंबी आणि सशक्त बनवण्यासाठी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे शिलान्यास पणजी प्रतिनिधी  : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ४ ऑक्टोबर रोजी गोव्यात येऊन ‘म्हाजे घर योजना’ या प्रमुख गृहनिर्माण योजनेचे उदघाटन करतील. ही योजना गोव्यातील कुटुंबांना स्वस्त आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. लाभार्थ्यांसाठी अर्ज फॉर्म “फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह” तत्त्वावर वितरित केले जातील, आणि लोकांसाठी योग्य तरतुदी राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. या भेटी दरम्यान, अमित शाह गोवा डेंटल कॉलेज, स्मार्ट सिटी डीबी ग्राऊंड तसेच उत्तर आणि दक्षिण गोव्यातील ई-विटनेस रूम्स या प्रकल्पांचे आभासी उदघाटनही करतील. यामुळे गोवा हा देशातील दुसरा राज्य बनेल जिथे डिजिटल न्यायसुविधा राबवली जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते म्हाजे घर योजना सुरू होणे हे गोव्यासाठी ऐतिहासिक आहे. नागरिकांना घरं उपलब्ध करून देण्यासोबतच NB...

लक्ष्मण बिडवे यांनी घेतली मंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांची भेट,

Image
बीड प्रतिनिधी .अंकुश गवळी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातला आहे, याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण विठ्ठल राव बिडवे या सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याच्या मंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांची भेट घेतली व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावी अशी मागणी बिडवे यांनी केली आहे, बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीला महापूर आला असता रामपुरी, पांढरवाडी,देशमुख वाडी, श्रीपत आंतरवाला, गोपत पिंपळगाव, मनुबाई जवळा, ढालेगाव, या भागातील सर्व शेतकरी बांधवांना भीतीच वातावरण निर्माण झाला असता पुणे येथे महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांची भेट घेतली व सर्व शेतकऱ्यांची भावना मांडली,

कामगार राज्य मंत्री अशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

मुंबई ( प्रतिनिधी )आज दिनांक ३०/०९/२०२५ ला मुंबई मंत्रालयामध्ये कामगार राज्यमंत्री मा.ना. अशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.अशी माहिती स्वाभिमानी महानिर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती चे उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर यांनी दिली. बैठकीमध्ये स्वाभिमानी महानिर्मिती कृती समिती यांनी घेतलेले कामगार हिताचे विषय स्वातंत्र्य उद्योग मुळ किमान वेतन, ESIC च्या रकमेची मर्यादा वाढवणे म्हणजे २१००० हजारावरून ३०००० हजारापर्यंत करणे किंवा बेसिक DA वर राज्य विमा कपात करणे, 1983 पासून 5% वरून 40% वर करणे असे संपूर्ण विषय कामगार राज्य मंत्री माननीय जयस्वाल साहेब यांनी सकारात्मकता आजच्या बैठकीमध्ये दाखवली. येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये स्वातंत्र्य उद्योग होण्याचे निर्देश कामगार  विभागाला दिले, औष्णिक विद्युत केंद्र पारस चा परिमंडळ २ चा विषय माननीय कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल साहेब यांच्या उपस्थितीत मांडण्यात आला. त्यावेळेस मा. नितीन वाघ, कार्यकारी संचालक मानव संसाधन विभाग महानिर्मिती यांनी परिमंडळ दोन चा मुद्दा लवकरच सोडविण्यात यईल असे सांगितले, परळी औष्णिक विद्युत केंद्र...