महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापना सोहळ्याच्या निमित्ताने बीड शहरातून निघणार 100 गाड्यांचा ताफा

महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापना सोहळ्याच्या निमित्ताने बीड शहरातून निघणार 100 गाड्यांचा ताफा
 बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापना सोहळ्याचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे या कार्यक्रमास बीड शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती राज्य कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर कदम पाटील यांनी दिली.
 महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापना सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराज यांचे निकटवर्तीय असलेले राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर कदम पाटील हे बीड मधून 100 गाड्यांचा ताफा व शेकडो कार्यकर्ते घेऊन महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापना सोहळ्याच्या कार्यक्रमाला पुण्याच्या दिशेने रवाना झाले

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी