पळसखेडा गावातील एकाच कुटूबातील तीन शेतकरी भावाडाचा विजेचा शॉक लागून दुदैवी मुत्यू

जालना/भोकरदन ( सखाराम पोहीकर ) जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा गावातील आप्पा जाधव या शेतकऱ्याचे तीन मुले विजेच्या शॉक लागून मुत्यूमुखी पडले या वेळी शिवचरीत्रकार यशवत गोसावी यांनी या तीन शेतकरी भावाडाना . किसान युवा सेनेच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली व हे सरकार शेतकऱ्याच्या जिवावर कस उठल्या बदल आपले विचार व्यक्त केले ते आपण पाहू शकता


बातम्या व जाहिरात साठी संपर्क 
श्री सखाराम पोहिकर
बीड जिल्हा प्रतिनिधी 
मो नं 98 22 43 1516

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी