गढी ग्रामपंचायतचे सरपंच मा अंकुशराव गायकवाड यांच्याहास्ते पाणी शुध्द . करण्यासाठी AMAR बॉटलच वाटप
गेवराई ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे गढी या ठिकाणी गढी ग्रामपंचायत कार्यालया मार्फत गढी गावातील लोकांना पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी प्रत्येक कुटूबासाठी . पाणी सुध्द करण्यासाठी AMAR हे देण्यात आले असून संध्या पावसाळ्याचे दिवस आसल्यामूळे गढी गावात रोगराई वाढू नये म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने नि शुल्क या बॉटलचे वाटप करण्यात येत आहे तेव्हा हे वाटप करताना मा सरपंच अंकुशराव गायकवाड यांच्या हस्ते यमुना घोडके व मंगेशजी कांबळे यांच्या हस्ते श्री धोडीबा ढंगे यांना या वेळी ह्या बॉटल देऊन यांचा वापर कसा करावा हे मा अंकुशराव गायकवाड सरपंच यांनी समजवून सांगीतले या वेळी गढी ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी सखाराम पोहिकर पत्रकार बाबासाहेब जायभाये यांची विषेश उपस्थित होते
Comments
Post a Comment